शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

 आमदार राजन साळवी यांना रत्नागिरीची उमेदवारी दिली तर त्यांचे स्वागतच - उदय सामंत 

By मनोज मुळ्ये | Updated: April 14, 2023 18:55 IST

 आमदार राजन साळवी यांना रत्नागिरीची उमेदवारी दिली तर त्यांचे स्वागतच करू असे उदय सामंत यांनी म्हटले. 

रत्नागिरी : राजापूरचे आमदार राजन साळवी यांना रत्नागिरीची उमेदवारी दिली गेली तर आपण त्यांचे स्वागतच करु, असे सांगतानाच मंत्री उदय सामंत यांनी, उद्धव ठाकरे शिवसेनेने एक कोणतेतरी नाव निश्चित करावे, असा टोलाही मारला. रत्नागिरीत प्रसार माध्यमांशी बोलताना मंत्री सामंत यांनी ही भूमिका मांडली. लोकशाहीमध्ये कोणीही कोणत्याही मतदार संघातून उभा राहू शकतो. जर आमदार राजन साळवी रत्नागिरी मतदार संघातून निवडणूक लढणार असतील तर आपण ढोलताशांनी त्यांच्या उमेदवारीचे स्वागतच करू, असे ते म्हणाले.

लोक जोपर्यंत स्वीकारतील, तोपर्यंत आपण आमदार असू. जोवर मतदारांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत, तोपर्यंत मी कोणाच्याही उमेदवारीची काळजी करण्याचे कारणच नाही, असे त्यांनी सांगीतले. मात्र उद्धव ठाकरे शिवसेनेने आपला कोणीतरी एक उमेदवार निश्चित करावा. दर पंधरा दिवसांनी कोणाचे ना कोणाचे नवे नाव घेतले जाते. ते तरी आधी निश्चित होऊ दे, असा टोलाही त्यांनी हाणला.

 

टॅग्स :Uday Samantउदय सामंतShiv SenaशिवसेनाRajan Salviराजन साळवी