शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
6
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
7
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
8
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
9
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
10
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
11
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
12
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
15
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
16
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
17
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
18
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
19
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
20
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा

 आमदार राजन साळवी यांना रत्नागिरीची उमेदवारी दिली तर त्यांचे स्वागतच - उदय सामंत 

By मनोज मुळ्ये | Updated: April 14, 2023 18:55 IST

 आमदार राजन साळवी यांना रत्नागिरीची उमेदवारी दिली तर त्यांचे स्वागतच करू असे उदय सामंत यांनी म्हटले. 

रत्नागिरी : राजापूरचे आमदार राजन साळवी यांना रत्नागिरीची उमेदवारी दिली गेली तर आपण त्यांचे स्वागतच करु, असे सांगतानाच मंत्री उदय सामंत यांनी, उद्धव ठाकरे शिवसेनेने एक कोणतेतरी नाव निश्चित करावे, असा टोलाही मारला. रत्नागिरीत प्रसार माध्यमांशी बोलताना मंत्री सामंत यांनी ही भूमिका मांडली. लोकशाहीमध्ये कोणीही कोणत्याही मतदार संघातून उभा राहू शकतो. जर आमदार राजन साळवी रत्नागिरी मतदार संघातून निवडणूक लढणार असतील तर आपण ढोलताशांनी त्यांच्या उमेदवारीचे स्वागतच करू, असे ते म्हणाले.

लोक जोपर्यंत स्वीकारतील, तोपर्यंत आपण आमदार असू. जोवर मतदारांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत, तोपर्यंत मी कोणाच्याही उमेदवारीची काळजी करण्याचे कारणच नाही, असे त्यांनी सांगीतले. मात्र उद्धव ठाकरे शिवसेनेने आपला कोणीतरी एक उमेदवार निश्चित करावा. दर पंधरा दिवसांनी कोणाचे ना कोणाचे नवे नाव घेतले जाते. ते तरी आधी निश्चित होऊ दे, असा टोलाही त्यांनी हाणला.

 

टॅग्स :Uday Samantउदय सामंतShiv SenaशिवसेनाRajan Salviराजन साळवी