शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
3
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
4
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
5
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
6
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
7
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
8
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
9
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
10
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
11
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
12
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
13
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
15
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
16
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
17
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
18
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
19
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
20
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यात आणखीन दोघांचा मृत्यू, आत्तापर्यंत २१ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 17:47 IST

रत्नागिरी जिल्ह्यात सोमवारी कोरोनाने आणखी दोघांचा बळी घेतल्याने कोरोनाबाधितांच्या मृत्यूची एकूण संख्या २१ झाली आहे़ तर ४ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले़.

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्यात आणखीन दोघांचा मृत्यू, आत्तापर्यंत २१ जणांचा मृत्यू४ रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले, कोरोनाबाधित एकूण ४८४ रुग्ण

रत्नागिरी : जिल्ह्यात सोमवारी कोरोनाने आणखी दोघांचा बळी घेतल्याने कोरोनाबाधितांच्या मृत्यूची एकूण संख्या २१ झाली आहे़ तर ४ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले़.मुंबई, ठाणे, पुणे व अन्य जिल्ह्यातून येणाऱ्या लोकांची संख्या वाढत चालली आहे़ मधुमेह व अन्य आजार असलेल्या रुग्णांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यास त्याच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो, असे आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात येते. मधुमेह असलेल्या रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू होण्याच्या घटना घडू लागल्या आहेत.सुुरुवातीला रत्नागिरी जिल्ह्यातील ६ जणांना कोरोनाची लागण झाली होती़ त्यामध्ये एकाचा रुग्णाचा मृत्यूही झाला होता़ त्याचा इतिहास दुबईतून आल्याचा होता़ मात्र, त्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह आलेले ९५ टक्के रुग्ण मुंबई व अन्य जिल्ह्यातून आल्याचे स्पष्ट झाले आहे़ तसेच कोरोनामुळे मृत्यू झालेले हे अन्य जिल्ह्यातूनच आलेले रुग्ण आहेत़सोमवारी जिल्हा रुग्णालयात २ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला़ यामध्ये रत्नागिरी शहराजवळील शिरगांव येथील ६५ वर्षीय पुरुष रुग्ण असून, त्याला मधुमेह व किडनीचा आजार होता़ तर दुसरा रुग्ण संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथील महिला (४२ वर्षे) असून तिचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी