शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

रत्नागिरी जिल्ह्यात आणखीन दोघांचा मृत्यू, आत्तापर्यंत २१ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 17:47 IST

रत्नागिरी जिल्ह्यात सोमवारी कोरोनाने आणखी दोघांचा बळी घेतल्याने कोरोनाबाधितांच्या मृत्यूची एकूण संख्या २१ झाली आहे़ तर ४ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले़.

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्यात आणखीन दोघांचा मृत्यू, आत्तापर्यंत २१ जणांचा मृत्यू४ रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले, कोरोनाबाधित एकूण ४८४ रुग्ण

रत्नागिरी : जिल्ह्यात सोमवारी कोरोनाने आणखी दोघांचा बळी घेतल्याने कोरोनाबाधितांच्या मृत्यूची एकूण संख्या २१ झाली आहे़ तर ४ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले़.मुंबई, ठाणे, पुणे व अन्य जिल्ह्यातून येणाऱ्या लोकांची संख्या वाढत चालली आहे़ मधुमेह व अन्य आजार असलेल्या रुग्णांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यास त्याच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो, असे आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात येते. मधुमेह असलेल्या रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू होण्याच्या घटना घडू लागल्या आहेत.सुुरुवातीला रत्नागिरी जिल्ह्यातील ६ जणांना कोरोनाची लागण झाली होती़ त्यामध्ये एकाचा रुग्णाचा मृत्यूही झाला होता़ त्याचा इतिहास दुबईतून आल्याचा होता़ मात्र, त्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह आलेले ९५ टक्के रुग्ण मुंबई व अन्य जिल्ह्यातून आल्याचे स्पष्ट झाले आहे़ तसेच कोरोनामुळे मृत्यू झालेले हे अन्य जिल्ह्यातूनच आलेले रुग्ण आहेत़सोमवारी जिल्हा रुग्णालयात २ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला़ यामध्ये रत्नागिरी शहराजवळील शिरगांव येथील ६५ वर्षीय पुरुष रुग्ण असून, त्याला मधुमेह व किडनीचा आजार होता़ तर दुसरा रुग्ण संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथील महिला (४२ वर्षे) असून तिचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी