शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

आंबा उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करा, पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 19:28 IST

गेल्या अनेक वर्षांच्या तुलनेत यावर्षी आंब्याचे उत्पन्न फारच कमी असल्याचे दिसत असून, उत्पन्न वाढवण्यासाठी कृषी विभाग, कृषी विद्यापीठ यांनी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी केले.

ठळक मुद्देआंबा उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करापालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या सूचना जिल्हाधिकारी कार्यालयातील कृषी विभागाची आढावा बैठक

रत्नागिरी : गेल्या अनेक वर्षांच्या तुलनेत यावर्षी आंब्याचे उत्पन्न फारच कमी असल्याचे दिसत असून, उत्पन्न वाढवण्यासाठी कृषी विभाग, कृषी विद्यापीठ यांनी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी केले.पालकमंत्री वायकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. आंबा हे फळ जास्त दिवस टिकणारे नाही. त्यामुळे त्याचा साठा करताना विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे. या फळावर वातावरणाचा परिणाम होऊ नये, याचीही काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी कृषी विभाग व कृषी विद्यापीठाने शेतकरीवर्गाचे प्रबोधन करण्यासाठी शेतकरी मेळावे आयोजित करावेत, असेही यावेळी त्यांनी सूचित केले.कृषी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध करण्यासाठी या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी संबंधीत विभागाने शेतकऱ्यांपर्यंत जाऊन योजनेची माहिती द्यावी. आधुनिक पध्दतीने शेती करून आंब्याचे उत्पन्न वाढवण्यासाठी शेतकºयांना प्रोत्साहन द्यावे, असे ते म्हणाले.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा स्नेहा सावंत, उपाध्यक्ष संतोष थेराडे, नगराध्यक्ष राहुल पंडित, जिल्हाधिकारी प्रदीप पी., मावळते मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रणय अशोक, जिल्हा कृषी अधीक्षक शिवाजी जगताप उपस्थित होते. 

टॅग्स :Ravindra Vaikarरवींद्र वायकरRatnagiriरत्नागिरी