शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

डिझेल संपल्याने रत्नागिरी आगारातील वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 10:14 IST

रविवारी सुटी असल्याने आर्थिक व्यवहारासाठी पैसे उपलब्ध होऊ शकत नाहीत. शिवाय रत्नागिरी आगाराच्या उत्पन्नाच्या तुलनेत खर्चच अधिक आहे. सोमवारी रत्नागिरी आगारातील डिझेलसाठा संपल्यामुळे टँकरची मागणी नोंदविणे आवश्यक होते.

ठळक मुद्देशहरी मार्गावरील ११८, तर ग्रामीण मार्गावरील ११४ फेºया रद्द झाल्याने सव्वा दोन लाखांचे नुकसान झाले.

रत्नागिरी : आगारातील डिझेल सोमवारी संपले. मात्र, डिझेल टँकर मागणीसाठी आगाराकडे असलेल्या आर्थिक चणचणीमुळे रत्नागिरी आगारातील शहरी तसेच ग्रामीण बसवाहतूक ठप्प झाली. दिवसभरात २३२ फेऱ्या न सुटल्यामुळे सव्वा दोन लाखाचा आर्थिक फटका रत्नागिरी आगाराला बसला आहे.रविवारी सुटी असल्याने आर्थिक व्यवहारासाठी पैसे उपलब्ध होऊ शकत नाहीत. शिवाय रत्नागिरी आगाराच्या उत्पन्नाच्या तुलनेत खर्चच अधिक आहे. सोमवारी रत्नागिरी आगारातील डिझेलसाठा संपल्यामुळे टँकरची मागणी नोंदविणे आवश्यक होते. मात्र, पैशांअभावी टँकर मागणी नोंदवू न शकल्याने गाड्या बंद ठेवाव्या लागल्या. शहरी मार्गावरील ११८, तर ग्रामीण मार्गावरील ११४ फेºया रद्द झाल्याने सव्वा दोन लाखांचे नुकसान झाले.सायंकाळी शाळा सुटल्यानंतर, तसेच कर्मचारी कामावरून सुटल्यानंतर प्रत्येक थांब्यावर प्रचंड गर्दी झाली होती. अनेक फेऱ्या दुपारपासून रद्द करण्यात आल्याने शहरी तसेच ग्रामीण बसस्थानकातून प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. रत्नागिरी आगार व्यवस्थापनाच्या गलथान कारभाराचा प्रवाशांना त्रास सोसावा लागला.

टॅग्स :state transportएसटीRatnagiriरत्नागिरी