शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

तीन हजार तक्रारी निकाली

By admin | Updated: April 10, 2015 00:24 IST

महावितरण : कॉलसेंटरकडून तीन महिन्यात निपटारा

रत्नागिरी : महावितरणने कॉलसेंटरची सुविधा सुरू केली आहे. ग्राहकांना टोल फ्री क्रमांकावर तक्रारी नोंदविता येतात. आलेल्या तक्रारीचे तातडीने निवारण करण्याची महावितरणची भूमिका दिसून येत आहे. कोकण परिमंडलातील रत्नागिरी विभागातील ३२८४ ग्राहकांनी गेल्या तीन महिन्यात तक्रारी नोंदविल्या होत्या. संबंधित तक्रारींची तातडीने दखल घेत ३१८४ तक्रारींचे निवारण केले आहे. तीन महिन्यात केवळ ९८ तक्रारी प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे.घरातील वीज पुरवठा खंडित झाला आहे, मीटर नादुरूस्त झाले आहेत, वीज वाहिन्या तुटल्या आहेत किंवा अन्य वीजेशी संबंधित तक्रारी कॉल सेंटरवर घेतल्यास त्याची दखल घेतली जाते. ग्राहकांच्या तक्रारी नोंदवून संबंधित प्रभागातील जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांना सजग केले जाते. शिवाय तक्रारीचे निवारण करण्याची सूचना केली जाते.जानेवारी महिन्यात ९१६ तक्रारी नोंदविण्यात आल्या होत्या. पैकी ९१३ तक्रारींचे निवारण करण्यात आले होते. फेब्रुवारीमध्ये ८१७ तक्रारी ग्राहकांनी केल्या होत्या. पैकी ७९७ तक्रारी सोडविण्यात महावितरणला यश आले आहे. मार्च मध्ये कॉलसेंटरवर नोंदविलेल्या तक्रारींचे प्रमाण अधिक आहे. १५५१ तक्रारी नोंदविण्यात आल्या असता १४७६ तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे. गेल्या तीन महिन्याचा आढावा घेता कॉलसेंटरवर येणाऱ्या तक्रारीचे प्रमाण वाढले आहे. अर्थात ग्राहकही सजग झाले आहेत.जानेवारी, मार्च या दोन महिन्यातील आलेल्या तक्रारींचे प्रमाण व दाखल झालेल्या तक्रारी सोडविण्याचे प्रमाण अधिक असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. (प्रतिनिधी)गेल्या तीन महिन्यात नोंदविलेल्या तक्रारीरत्नागिरी विभागजानेवारीफेब्रुवारीमार्चचिपळूण ग्रामीण२११३५२चिपळूण शहरी१११२२१दापोली (१)२४३२२७३९०दापोली (२)२४३१६१देवरूख५१४२११०गुहागर२३८६०खेड१११३२३लांजा६२०१४लोटे७६७३१४०मंडणगड५०३९४९राजापूर (१)१४७२४राजापूर (२)२२१७३३रत्नागिरी शहर९१५७५५रत्नागिरी ग्रामीण (१)१११०२८रत्नागिरी ग्रामीण (२)२१२६१संगमेश्वर२३४२४०४१६सावर्डे७६१४