शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

मुंबई-गोवा महामार्गावर टायर फुटून गाडी नदीत, तिघे बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 17:12 IST

मुंबई-गोवा महामार्गावर टायर फुटून इनोव्हा कार नदीत पडल्याने तीनजण बेपत्ता झाल्याची दुर्घटना संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथे आज बुधवारी दुपारी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. या गाडीतून चिपळूण तालुक्यातील धामणंद येथील पाटणे कुटुंबीय प्रवास करत होते. हे सर्वजण लांजाहून चिपळूणच्या दिशेने जात होते. बेपत्ता चारजणांमध्ये १२ वर्षाच्या एका मुलाचाही समावेश आहे.

ठळक मुद्देमुंबई-गोवा महामार्गावर टायर फुटून गाडी नदीत, तिघे बेपत्तासंगमेश्वरनजीक अपघात, चालक बचावला

सचिन मोहितेदेवरूख : मुंबई-गोवा महामार्गावर टायर फुटून इनोव्हा कार नदीत पडल्याने तीनजण बेपत्ता झाल्याची दुर्घटना संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथे आज बुधवारी दुपारी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास घडली.

या गाडीतून चिपळूण तालुक्यातील धामणंद येथील पाटणे कुटुंबीय प्रवास करत होते. हे सर्वजण लांजाहून चिपळूणच्या दिशेने जात होते. बेपत्ता चारजणांमध्ये १२ वर्षाच्या एका मुलाचाही समावेश आहे.

पाटणे कुटुंबातील बारा वर्षाचा मुलगा चिंटू पाटणे, त्याची आई प्रगती (४0) आणि त्याची आजी प्रभावती (६0) असे हे कुटुंब चालक घेऊन एका बारशासाठी लांजा येथे गेले होते. सकाळी ९ ते ९.३0 च्या सुमारास ते लांजाहून आपल्या गावी जाण्यासाठी निघाले. मात्र धामणी येथे कारचा टायर फुटला आणि गाडी महामार्गावरून थेट नदीत पडली.गेले काही दिवस मुसळधार पावसामुळे नदीचे पाणी वाढले आहे. त्यामुळे ही गाडी बुडाली. या गाडीचा चालक गाडीतून बाहेर फेकला गेला. त्याला एका झुडुपाचा आधार मिळाला. काही वेळ तो त्या झुडुपावरच लटकून होता. त्यामुळेच त्याचा जीव वाचला. आसपासच्या लोकांनी त्याला बाहेर काढले आहे. उर्वरित तिघेजण बेपत्ता आहेत.

शोधकार्य सुरु असून देवरुखच्या राजू काकडे हेल्प अकॅडमीला पाचारण केले आहे. संगमेश्वर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून शोधकार्यासाठी मदत करत आहेत, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक मोहन पाटील यांनी दिली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघात