शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

घरात न बसता लोकांच्या दारात जाणारे हे सरकार, मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

By मनोज मुळ्ये | Updated: November 30, 2023 19:01 IST

अजूनही काहीजणांना जालीम औषध देण्याची गरज

रत्नागिरी : शासन आपल्या दारी या उपक्रमातून युती सरकारने असंख्य लोकांपर्यंत विविध योजनांचा लाभ पोहोचवला आहे. हे स्वत:च्या घरात बसून राहणारे सरकार नाही, तर हे योजना घेऊन लोकांच्या दारात जाणारे सरकार आहे, असा शालजोडीतला टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.रत्नागिरीतील कार्यक्रमात शिंदे यांनी अनेकदा उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता टोलेबाजी केली. आपण सामान्य लोकांचे सामान्य मुख्यमंत्री आहोत आणि हे सामान्य लोकांच्या मनातील सरकार आहे, असे ते म्हणाले. आपल्या दीड वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकालात मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून १६० कोटी रुपयांची मदत केली आहे. याआधीच्या मुख्यमंत्र्यांच्या अडीच वर्षाच्या काळात फक्त अडीच कोटीच रक्कम लोकांना दिली गेली, असे त्यांनी सांगितले.सध्याचे सरकार गतिमान असल्याने अनेकांना पोटदुखी सुरू झाली आहे. काहींच्या गळ्यातील पट्टाही निघाला आहे. अजूनही काहीजणांना जालीम औषध देण्याची गरज आहे, असेही शिंदे यांनी मिश्किलपणे सांगितले. आपण कोकणी लोकांचा वापर करुन घेणार नाही. ज्यांनी शिवसेनेवर प्रेम केले आहे, त्यांची फसगत न करता, त्यांचा विश्वासघात न करता त्यांच्या हाताला काम देऊ, असा टोलाही त्यांनी यावेळी हाणला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे