शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

रत्नागिरीच्या ‘इंद्रधनू’चा पॅटर्न महाराष्ट्रात राबविणार : मंत्री उदय सामंत

By शोभना कांबळे | Updated: November 18, 2023 14:01 IST

महाराष्ट्रामधील रांगोळी कलाकारांना राज्यात व्यासपीठ मिळवून देणार

रत्नागिरी : रत्नागिरीच्या इंद्रधनु रांगोळी प्रदर्शन स्पर्धेचा पॅटर्न महाराष्ट्रात राबवणार असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी शहरातील दामले विद्यालयात सुरू असलेल्या इंद्रधनू रांगोळी प्रदर्शनातील कलाकारांच्या सत्काराप्रसंगी केले. यावेळी त्यांनी महाराष्ट्रामधील रांगोळी कलाकारांना राज्यात व्यासपीठ मिळवून देणार असल्याचेही सांगितले. हे प्रदर्शन २३ नोव्हेंबरपर्यंत नागरिकांसाठी खुले आहे.दिवाळी सणाचे औचित्य साधून उदय सामंत फाउंडेशनतर्फे इंद्रधनु रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन दामले विद्यालय रत्नागिरी येथे केले आहे. यामध्ये सहभागी झालेल्या रांगोळी कलाकारांचा सन्मान मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आला. या रांगोळी प्रदर्शनाला रत्नागिरीकरांनी उत्तम प्रतिसाद दिला असून या कलाकारांच्या कलेला दाद दिली आहे. या प्रदर्शनात जिल्ह्यातील आणि राज्यातील १९ दिग्गज रांगोळीकार यांनी सहभाग घेतला आहे. या सर्व रांगोळीकारांचा मंत्री उदय सामंत आणि मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. समाजोपयोगी काम उदय सामंत फाउंडेशनच्या माध्यमातून केले जातेय याचा अभिमान असल्याचे सामंत म्हणाले.यावेळी ज्येष्ठ रांगोळीकार कृष्णा जाधव, प्रसन्न आंबुलकर, छायाचित्रकार प्रशांत राजीवले, सुनील उर्फ दादा वणजू, राजेश सोहोनी, उदय गोखले, राहुल कळबंटे, सिद्धेश वैद्य, नगरपालिकेचे मुख्यअधिकारी तुषार बाबर, शिवसेनेचे तसेच युवा सेनेचे पदाधिकारी, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे ज्येष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते, मोठ्या संख्येने उपस्थित होते. उदय सामंत फाउंडेशनचे महेश सामंत आणि त्यांचे सहकारी सिद्धेश वैद्य, रजनीश परब, प्रथमेश साळवी, पूर्वा पेठे, विद्या विचारे, मानसी साळुंखे, समीर इंदुलकर यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंत