शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

आंबाघाटातील गाय मुखातील 'तो' पाण्याचा प्रवाह बंद, अनेकांची भागवीत होता तहान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2023 12:03 IST

साखरपा : रत्नागिरी -कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटात रोज शेकडो वाहनधारकांची व येणाऱ्या पर्यटकांची तहान भागविणाऱ्या गायमुखातील नैसर्गिक पाण्याचा प्रवाह ...

साखरपा : रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटात रोज शेकडो वाहनधारकांची व येणाऱ्या पर्यटकांची तहान भागविणाऱ्या गायमुखातील नैसर्गिक पाण्याचा प्रवाह अचानक बंद झाला. त्यामुळे गेली कित्येक वर्षे या ठिकाणी नियमित वाहणारा पाण्याचा झरा आता बंद झाला आहे.आंबाघाटातील एका वळणावर श्रीगणेशाचे छाेटे मंदिर हाेते. याच ठिकाणी गायमुखातून बारमाही पाण्याचा झरा वाहत हाेता. या मार्गावरून जाणारे पर्यटक, प्रवासी या ठिकाणी थांबून गणेशाचे दर्शन घेऊन पुढील प्रवासाला निघत हाेते. या ठिकाणी असणारा पाण्याचा झरा अनेकांची तहान भागवीत हाेता.आंबाघाटातील गायमुखाशेजारी असलेल्या डोंगरातील मोठा दगड २४ जून २०२३ राेजी गायमुख व तेथे असलेल्या गणेश मंदिरावर कोसळला. या दुर्घटनेत मंदिराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यानंतरही गायमुखातील पाण्याचा प्रवाह सुरूच होता. मात्र, काही दिवसांपासून पाण्याचा प्रवाह बंद झाला आहे. कोसळलेला दगडीचा भराव व पालापाचोळा साफ केला तर हे पाणी पुन्हा वाहू शकेल, असा काहींचा दावा आहे. त्यानुसार प्रयत्न करावेत, अशी मागणीही हाेत आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी