शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

रत्नागिरीच्या जिल्हाधिकारीपदी सुनील चव्हाण, कर्तव्यतत्पर अधिकारी म्हणून दोन वर्षात ठसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 14:06 IST

केवळ दोन वर्षात कर्तव्यतत्पर अधिकारी म्हणून ठसा उमटविलेले जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांची मुंबई इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी विभागाच्या संचालकपदी नियुक्ती झाली आहे. त्यांच्या जागी ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांची नियुक्ती झाली आहे.

ठळक मुद्देरत्नागिरीच्या जिल्हाधिकारीपदी सुनील चव्हाणकर्तव्यतत्पर अधिकारी म्हणून दोन वर्षात ठसा

रत्नागिरी : केवळ दोन वर्षात कर्तव्यतत्पर अधिकारी म्हणून ठसा उमटविलेले जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांची मुंबई इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी विभागाच्या संचालकपदी नियुक्ती झाली आहे. त्यांच्या जागी ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांची नियुक्ती झाली आहे.प्रदीप पी. यांनी १२ मे २०१६ रोजी रत्नागिरीचा पदभार स्वीकारला होता. नंदूरबारप्रमाणेच त्यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजना, जलयुक्त शिवार आदी कामांना गती दिली. लोकशाही दिनाच्या फोन इन तक्रारी दाखल करण्याचा पहिला प्रयोग सुरू केला. त्याचप्रमाणे २४ तास कार्यरत मदत कक्षाद्वारे नागरिकांच्या थेट तक्रारी स्वीकारण्याचा अभिनव उपक्रम यशस्वी केला.

नाणार प्रकल्पाचा विषयही त्यांनी उत्तम प्रकारे हाताळला आहे. मात्र, उण्या-पुऱ्या दोन वर्षांच्या आतच त्यांची मुंबई येथे बदली झाली आहे. त्यांच्या जागी ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांची नियुक्ती झाली आहे. त्यांचे मूळ गाव आष्टी (जिल्हा बीड), असून त्यांनी आतापर्यंत विविध पदभार सांभाळला आहे. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीcollectorतहसीलदार