शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

रेवस-रेड्डी सागरी महामार्गाच्या कामाला वेग, पुलाच्या उभारणीसाठी माती परीक्षण

By मनोज मुळ्ये | Updated: June 19, 2023 17:37 IST

एकूण नऊ जागांवर मातीचे नमुने घेण्यात येणार

रत्नागिरी : रेवस-रेड्डी सागरी महामार्गाच्या कामाला वेग आला असून, काळबादेवी-मिऱ्या (ता. रत्नागिरी) येथील खाडीवर पूल उभारण्यात येणार आहे. त्यासाठी माती परीक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे. एकूण नऊ जागांवर मातीचे नमुने घेण्यात येणार आहेत. त्यातून मातीचा स्तर तपासण्यात येणार आहे. त्यानंतर पूल उभारणीचा निर्णय घेण्यात येणार आहे.महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एमएसआरडीसी)च्या माध्यमातून रेवस-रेड्डी हा सागरी महामार्ग बनविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या महामार्गांतर्गत रस्ता रुंदीकरण, चाैपदरीकरण करण्यात येणार आहे. तसेच काही ठिकाणी खाडीवर पूल उभारण्यात येणार आहे. त्याचा आराखडा तयार करण्यात आला असून, या रस्त्यासाठी १० हजार कोटींची तरतूदही करण्यात आली आहे. जयगड ते पावस या टप्प्यात काळबादेवी आणि भाट्ये खाडीवर पूल उभारण्यात येणार आहे.पहिल्या टप्प्यात काळबादेवी-मिऱ्या या दोन गावांमधील खाडीवर पूल उभारण्यासाठी माती परीक्षण केले जात आहे. आठ दिवसांपूर्वी काळबादेवी येथे बोअरवेल खोदाईचे काम सुरू करण्यात आले होते. आतापर्यंत ४० फूट खोल बोअरवेल पाडण्यात आली आहे. अजून १०० फूट खोदाई केली जाणार आहे. यामध्ये भूगर्भातील जमिनीचा स्तर तपासण्यात येणार आहे. काळबादेवी येथे ३, खाडीच्या पाण्यात ३ आणि मिऱ्या येथे किनाऱ्यावर तीन अशा नऊ जागांवर खोदाई करून नमुने घेण्यात येणार आहेत. हे काम पुढील दोन ते तीन महिने सुरू राहण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSea Routeसागरी महामार्गhighwayमहामार्ग