शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
3
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
4
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
5
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
6
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
7
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
8
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
9
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
10
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
11
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
12
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
13
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
14
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
15
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
16
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
17
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
18
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
19
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
20
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...

ज्या कंपनीत काम केले तिथेच दिली भेट, विशेष पोलिस महानिरीक्षक रमले आठवणीत

By अरुण आडिवरेकर | Updated: February 15, 2024 13:13 IST

लोटे येथील घरडा केमिकल कंपनीला संजय दराडे यांची अचानक भेट

अरुण आडिवरेकररत्नागिरी : बुद्धिमत्ता आणि कष्टाच्या जाेरावर विशेष पाेलिस महानिरीक्षक पदापर्यंत पाेहोचलेले अभियंता संजय दराडे यांनी आपल्या पहिल्या नोकरीच्या ठिकाणी लाेटे (ता. खेड) येथील घरडा केमिकल कंपनीला बुधवारी भेट दिली. या भेटीत त्यांनी आपल्या जुन्या सहकाऱ्यांशी संवाद साधून आठवणींना उजाळा दिला.काेकण परिक्षेत्राचे विशेष पाेलिस महानिरीक्षक संजय दराडे यांनी आठ दिवसांपूर्वी पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर ते बुधवारी रत्नागिरी जिल्हा दाैऱ्यावर आले हाेते. या दाैऱ्यात त्यांनी घरडा केमिकल कंपनीला भेट देऊन तेथील सुरक्षिततेबाबत पाहणी केली. यावेळी त्यांच्यासाेबत अतिरिक्त पाेलिस अधीक्षक जयश्री गायकवाड आणि कंपनीचे अधिकारी उपस्थित हाेते.दराडे यांनी केमिकल इंजिनिअरिंग केले असून, २०२१-२०२२ या कालावधीत घरडा कंपनीत मेटनन्स इंजिनिअर म्हणून काम केले हाेते. एक वर्ष काम केल्यानंतर त्यांनी नाेकरी साेडली आणि केंद्रीय लाेकसेवा आयाेगाची परीक्षा देऊन ते पाेलिस दलात सामील झाले. आता पाेलिस महानिरीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर आपण काम केलेल्या घरडा कंपनीला त्यांनी अचानक भेट देऊन सहकाऱ्यांशी संवाद साधला. या भेटीत त्यांच्यासह त्यांचे जुने सहकाऱ्यांनाही गहिवरून आले.संजय दराडे यांनी सांगितले की, महाड येथील दुर्घटनेची पुनरावृत्ती हाेऊ नये म्हणून ही भेट हाेती. माझ्या वाटचालीत माझ्या सहकाऱ्यांचाही सहभाग आहे. त्यामुळे त्यांना भेटून आनंद झाला. मी प्रशिक्षक म्हणून हाेताे पण सहकाऱ्यांनी खूप काही शिकविले. असे ते म्हणाले.ते पुढे म्हणाले की, मी आयपीएस अधिकारी व्हावे अशी माझ्या आई-वडिलांची इच्छा हाेती.  त्यामुळे नाेकरी साेडून युपीएससीची तयारी सुरू केली. मेहनत, चिकटी यामुळे सन २००५ मध्ये परीक्षा उत्तीर्ण झालाे. विविध भागांत काम केल्यानंतर इथंपर्यंत पाेहाेचलाे आहे. अतिशय लांब असा हा प्रवास असल्याचे त्यांनी सांगितले.

‘मॅनेजर’ आले की गुलया भेटीत ते जुन्या सहकाऱ्यांशी गप्पा मारताना रमून गेले हाेते. सहकाऱ्यांसाेबत शिकता-शिकता खूप चांगला काळ गेला. त्यावेळी कडक शिस्तीचे मॅनेजरही हाेते. ते आले की, आम्ही सगळे पळून जायचाे, अशी जुनी आठवण विशेष पाेलिस महानिरीक्षक संजय दराडे यांनी सांगितली. सुरुवातीला आल्यावर वास यायचा पण दाेन आठवड्यानंतर शरीरानेही हा वास स्वीकारला आणि वास येणे बंद झाल्याची आठवण त्यांनी सांगितली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी