शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

जनतेच्या समस्यांचा प्रशासनाशी समन्वय साधून तात्काळ निपटारा करा : उदय सामंत

By शोभना कांबळे | Updated: November 5, 2022 19:00 IST

रत्नागिरी : प्रशासनासोबत समन्वय ठेवून त्यांच्या मदतीने समस्यांचा निपटारा लवकरात लवकर करा, अशा सूचना राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री ...

रत्नागिरी : प्रशासनासोबत समन्वय ठेवून त्यांच्या मदतीने समस्यांचा निपटारा लवकरात लवकर करा, अशा सूचना राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी (५ नोव्हेंबर) खंडाळा येथे दिल्या. रत्नागिरी तालुक्यातील खंडाळा येथे जेएसडब्ल्यू, आंग्रे पोर्ट, चौगुले पोर्ट या कंपन्यांसंदर्भातील येथील जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी बैठक आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते.या बैठकीला रत्नागिरीचे तहसीलदार शशिकांत जाधव, गटविकास अधिकारी जाधव, जयगडचे पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर तसेच जेएसडब्ल्यू पोर्टचे सुदेश मोरे, जेएसडब्ल्यू एनर्जीचे अनिल दाजिच, अँग्री पोटचे सचिन गभाळे, चौगुले पोर्टचेही प्रतिनिधी उपस्थित होते. येथील जनतेने कंपनी संदर्भातील आपली निवेदने पालकमंत्री यांना दिली.यावेळी पालकमंत्री सामंत यांनी या कंपन्यांसंदर्भातील येथील जनतेच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या समस्या सोडवण्यासाठी येथील प्रशासनासोबत समन्वय ठेवा. त्यांची मदत घेऊन समस्यांचा निपटारा लवकरात लवकर करा, अशा सूचना संबंधितांना केल्या.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी