शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

.. तर आम्हीही सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो, मंत्री उदय सामंतांचे सूचक विधान 

By मनोज मुळ्ये | Updated: January 11, 2024 14:54 IST

रत्नागिरी : विधानसभा अध्यक्षांनी बुधवारी दिलेला निर्णय अतिशय चांगला होता. मात्र त्यांनी शिवसेनेच्या 13 आमदारांना अपात्र का केले नाही, ...

रत्नागिरी : विधानसभा अध्यक्षांनी बुधवारी दिलेला निर्णय अतिशय चांगला होता. मात्र त्यांनी शिवसेनेच्या 13 आमदारांना अपात्र का केले नाही, हा आमच्या समोर प्रश्न आहे. त्या आमदारांना अपात्र करावे, या मागणीसाठी आम्हीही सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो, असे सूचक विधान राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले आहे.रत्नागिरीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे विधान केले आहे. जर ठाकरे शिवसेना या निकालाबाबत सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकते तर ठाकरे शिवसेनेतील 13 आमदारांना अपात्र करण्याबाबत आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो, असे ते म्हणाले. संजय राऊत यांनी केलेल्या टीकेची कुठलीही पद्धतीने दखल घेण्याची आपल्याला गरज वाटत नाही असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.राम मंदिर उद्घाटनाला न जाण्याची भूमिका काँग्रेसने घेतली आहे. काँग्रेसचा आधीपासूनच राम मंदिराला विरोध होता. आता अशा लोकांबरोबर राहणाऱ्यांनी आपल्या भूमिका ठरवायला हव्यात, असा टोला त्यांनी ठाकरे शिवसेनेला हाणला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंत