शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

Ratnagiri: शिवसेना ठाकरे गटाच्या चिपळूण तालुकाप्रमुखांसह नऊ जणांची निर्दोष मुक्तता, नेमकं प्रकरण काय..जाणून घ्या

By संदीप बांद्रे | Updated: December 16, 2023 16:57 IST

चिपळूण : महावितरण कार्यालयावर मोर्चा काढून भरती प्रक्रिया थांबवल्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख संदीप सावंत यांच्यासह नऊ ...

चिपळूण : महावितरण कार्यालयावर मोर्चा काढून भरती प्रक्रिया थांबवल्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख संदीप सावंत यांच्यासह नऊ जणांची नुकतीच रत्नागिरीतील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. महावितरणच्या भरतीमध्ये कंत्राटी कामगारांसह स्थानिकांना प्राधान्य द्या, या मागणीसाठी ठाकरे गटाने महावितरणवर  मोर्चा काढून भरती प्रक्रियेत बाधा आणली होती. यामुळे  शिवसेना  ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख संदीप सावंत यांच्यासह  देवेंद्र उर्फ बंटी सदानंद वणजू, अशोक सावंत ( मालवण), आनंद शिरवलकर (कुडाळ), सचिन माजळकर, ( लांजा) सागर उर्फ बाळा दवंडे, अशोक वाडेकर, अमेय मसुरकर, मेहेताब साखरकर, आय. टी. मयेकर यांची नुकतीच रत्नागिरीचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अंबाळकर साहेब यांनी निर्दोष मुक्तता केली. याप्रकरणी वरील सर्वांवर भांदवि कलम १४३, १४५, १४७, १४९, ३४१,३५३,१८९,५०४,५०६,१४० नुसार दोषारोप ठेवण्यात आले होते. या सर्वांतर्फे अ‍ॅड योगेंद्र गुरव, अ‍ॅड.सचिन थरवळ, अ‍ॅड.लीना गुरव, अ‍ॅड.अपूर्वा करंदीकर, अ‍ॅड.स्वाती शेडगे यांनी काम पाहिले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीShiv SenaशिवसेनाmahavitaranमहावितरणCourtन्यायालय