शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

Ratnagiri: शिवसेना ठाकरे गटाच्या चिपळूण तालुकाप्रमुखांसह नऊ जणांची निर्दोष मुक्तता, नेमकं प्रकरण काय..जाणून घ्या

By संदीप बांद्रे | Updated: December 16, 2023 16:57 IST

चिपळूण : महावितरण कार्यालयावर मोर्चा काढून भरती प्रक्रिया थांबवल्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख संदीप सावंत यांच्यासह नऊ ...

चिपळूण : महावितरण कार्यालयावर मोर्चा काढून भरती प्रक्रिया थांबवल्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख संदीप सावंत यांच्यासह नऊ जणांची नुकतीच रत्नागिरीतील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. महावितरणच्या भरतीमध्ये कंत्राटी कामगारांसह स्थानिकांना प्राधान्य द्या, या मागणीसाठी ठाकरे गटाने महावितरणवर  मोर्चा काढून भरती प्रक्रियेत बाधा आणली होती. यामुळे  शिवसेना  ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख संदीप सावंत यांच्यासह  देवेंद्र उर्फ बंटी सदानंद वणजू, अशोक सावंत ( मालवण), आनंद शिरवलकर (कुडाळ), सचिन माजळकर, ( लांजा) सागर उर्फ बाळा दवंडे, अशोक वाडेकर, अमेय मसुरकर, मेहेताब साखरकर, आय. टी. मयेकर यांची नुकतीच रत्नागिरीचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अंबाळकर साहेब यांनी निर्दोष मुक्तता केली. याप्रकरणी वरील सर्वांवर भांदवि कलम १४३, १४५, १४७, १४९, ३४१,३५३,१८९,५०४,५०६,१४० नुसार दोषारोप ठेवण्यात आले होते. या सर्वांतर्फे अ‍ॅड योगेंद्र गुरव, अ‍ॅड.सचिन थरवळ, अ‍ॅड.लीना गुरव, अ‍ॅड.अपूर्वा करंदीकर, अ‍ॅड.स्वाती शेडगे यांनी काम पाहिले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीShiv SenaशिवसेनाmahavitaranमहावितरणCourtन्यायालय