शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

एकाच दिवशी तब्बल ३८ जणांना विंचूदंश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 18:14 IST

रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी प्राथमिक केंद्राच्या कक्षेत येणाऱ्या गावांमध्ये एकाच दिवशी तब्बल ३८ जणांना विंचूदंश झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे घबराट निर्माण झाली आहे. या सर्व रुग्णांवर जाकादेवी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार सुरू आहेत.

ठळक मुद्देएका दिवसात ३८ जणांना विंचूदंशरुग्णांवर जाकादेवी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार

रत्नागिरी : तालुक्यातील जाकादेवी प्राथमिक केंद्राच्या कक्षेत येणाऱ्या गावांमध्ये एकाच दिवशी तब्बल ३८ जणांना विंचूदंश झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे घबराट निर्माण झाली आहे. या सर्व रुग्णांवर जाकादेवी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार सुरू आहेत.एवढ्या मोठ्या प्रमाणात एकाच दिवशी विंचूदंश नेमका कसा काय झाला, याची माहिती घेता शेतकऱ्यांनी कातळावर कापून ठेवलेले भात उचलताना विंचूदंश झाल्याचे उघड झाले आहे. गेल्या तीन वर्षात जाकादेवी प्राथमिक आरोग्य केंद्रात तब्बल १६७१ जणांना विंचूदंश झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.भिजलेल्या भाताच्या पेंढ्या सुकविण्यासाठी कातळावर पसरविण्यात आल्या होत्या. पेंढ्या अधिक काळ एकाच जागेवर राहिल्याने त्याखाली विंचवांचा संचार मोठ्या प्रमाणात वाढल्याचे निदर्शनास आले आहे. 

टॅग्स :Healthआरोग्यRatnagiriरत्नागिरी