शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

मान्सून महोत्सवात ‘लवकुश’ला प्रतिसाद

By admin | Updated: June 30, 2015 00:17 IST

रामायणाचा भास

कुडाळ : कुडाळ येथील लाजरी किके्र ट गु्रप आयोजित तिसऱ्या मान्सून महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी गोवा व सिंधुदुर्गातील कलाकारांनी एकत्र येत सादर केलेल्या संयुक्त दशावतार ‘लवकुश’ या नाटकालाही प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. अतिशय सुंदररित्या सादर केलेल्या या नाटकामुळे प्रत्यक्ष रामायणच सुरू आहे की काय, असा भास यावेळी रसिकप्रेक्षकांना होत होता. कुडाळ येथील लाजरी क्रिकेट ग्रुपच्यावतीने गेली दोन वर्षे मान्सून महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. दरवर्षीप्रमाणे यंदा या मान्सून महोत्सवात पहिल्या दिवशी ‘सती चंद्रसेना’ व दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी ‘लवकुश’ हा संयुक्त दशावतार नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. एक वेगळेच महत्त्व प्राप्त झालेल्या या मान्सून महोत्सवाला दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रेक्षकांनी तुडुंब गर्दी केली होती.मान्सून महोत्सवाची संकल्पना मांडून दशावतार कलाकार व कलेला एक वेगळे वैशिष्ट्यपूर्ण व्यासपीठ निर्माण करणारे लाजरी ग्रुपचे राजेश म्हाडेश्वर यांचाही सत्कार करण्यात आला. तुफान गर्दीचा उच्चांक गाठणारा या मान्सून महोत्सवाची सांगता झाली असली, तरी प्रेक्षकांना पुढच्या वर्षी काय, याची उत्सुकता आतापासूनच लागली आहे. प्र्रेक्षकांच्या अपेक्षा मात्र आता लाजरी ग्रुपकडून वाढलेल्या आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजा सामंत यांनी केले. (प्रतिनिधी)रामायणाचा भासलवकुश या नाटकाला आवश्यक असलेल्या कलाकारांची पात्राप्रमाणे योग्य निवड, सर्व कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय, उत्कृष्ट रंगभूषा, वेशभूषा व सुंदर संगीतसाथ या सर्वाचा समुच्चय करीत या नाटकाचे सादरीकरण कलाकारांनी केल्याने खरोखरच रामायण सुरू आहे की काय, असा भास प्रेक्षकांना होत होता. लवकुश जोडी गाजलीलवकुश साकारणाऱ्या दोन्ही कलाकारांनी अपूर्ण असा अभिनय करीत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. यावेळी हनुमंत&आणि कुश, लवचे आणि लक्ष्मण यांच्यातील युध्दातील चालेले शब्दांचे खेळ आणि वाक्यांच्या उधळणीमुळेही लवकुशाची जोडी या नाटकात खरोखरच गाजली. नाटकाचे अतिशय सुंदररित्या सादरीकरण सुरू असल्याने या नाटकाशी प्रेक्षकही एकरूप झाले होते. त्यामुळे पुढे काय होणार, याची उत्सुकता ताणली जात होती. यांनी साकारल्या भूमिका या नाटकामध्ये गोवा व सिंधुदुर्गमधील पांडुरंग कलिंगण (गणपती), प्रथमेश परब (रिध्दीसिध्दी), आनंद नार्वेकर (राम), उदय कोनसकर (लक्ष्मण), सुधीर तांडेल (सीता), दत्तप्रसाद शेणई (लव), भरत नाईक (कुश), शांती कलिंगण (मारुती), पप्पू नांदोसकर (वाल्मिकी), कृ ष्णा घाटकर (मडवळ), तुकाराम गावडे (मडवळीन), विठ्ठल गावकर (भरत) यांनी भूमिका साकारल्या. या नाटकाला पप्पू गावकर यांनी आपल्या सुमधूर आवाजाने गायन करून उपस्थित रसिक पे्रक्षकांची मने जिंकली.