शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना CM देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
2
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
3
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
4
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
5
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
6
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
7
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?
8
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
9
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
10
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
11
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
12
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
13
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
14
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
16
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
17
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
18
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
19
UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!

गेल्या दोन वर्षातील कामाची पोचपावती

By admin | Updated: April 20, 2016 01:14 IST

राधाकृष्णन बी. : मुंबईत आज गौरव

रत्नागिरी : गेल्या दोन वर्षांत जिल्ह्याच्या विकासासाठी केलेल्या कामाची पोचपावती म्हणून आपल्याला शासनाकडून ‘उत्कृष्ट जिल्हाधिकारी’ म्हणून गौरविले गेल्याची प्रतिक्रिया जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी व्यक्त केली.त्यांची पहिली नियुक्ती नंदूरबार येथे उपविभागीय अधिकारी म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांनी जालना येथे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी काही काळ काम केले. १७ फेब्रुवारी २०१४ रोजी त्यांची रत्नागिरी येथे जिल्हाधिकारीपदी थेट निवड झाली. दोन वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी कामकाज पारदर्शी ठेवण्याचा प्रयत्न केला. रत्नागिरीचा पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच मार्चमध्ये लोकसभा आणि त्यानंतर आॅक्टोबर २०१४मध्ये विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या. या दोन्ही निवडणुका अतिशय शांततेत पार पाडण्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या नियोजनबद्ध कार्यपद्धतीचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यांच्या काळात महसुलात झालेली लक्षणीय वाढ, चौपदरीकरणासाठी आवश्यक असणारे भूसंपादन, गणपतीपुळे विकास आराखडा, आॅनलाईन सातबारा, मुद्रा योजना, पर्यटन महोत्सव या विशेष कार्याची दखल घेऊन शासनाने त्यांना ‘उत्कृष्ट जिल्हाधिकारी’ पुरस्कार जाहीर केला आहे. बुधवार, २० रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत त्यांना गौरविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)