शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
3
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
4
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
5
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
6
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
7
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
8
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
9
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
10
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
11
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
12
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
13
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
14
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
15
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
16
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
17
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
18
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
19
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
20
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!

गेल्या दोन वर्षातील कामाची पोचपावती

By admin | Updated: April 20, 2016 01:14 IST

राधाकृष्णन बी. : मुंबईत आज गौरव

रत्नागिरी : गेल्या दोन वर्षांत जिल्ह्याच्या विकासासाठी केलेल्या कामाची पोचपावती म्हणून आपल्याला शासनाकडून ‘उत्कृष्ट जिल्हाधिकारी’ म्हणून गौरविले गेल्याची प्रतिक्रिया जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी व्यक्त केली.त्यांची पहिली नियुक्ती नंदूरबार येथे उपविभागीय अधिकारी म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांनी जालना येथे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी काही काळ काम केले. १७ फेब्रुवारी २०१४ रोजी त्यांची रत्नागिरी येथे जिल्हाधिकारीपदी थेट निवड झाली. दोन वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी कामकाज पारदर्शी ठेवण्याचा प्रयत्न केला. रत्नागिरीचा पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच मार्चमध्ये लोकसभा आणि त्यानंतर आॅक्टोबर २०१४मध्ये विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या. या दोन्ही निवडणुका अतिशय शांततेत पार पाडण्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या नियोजनबद्ध कार्यपद्धतीचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यांच्या काळात महसुलात झालेली लक्षणीय वाढ, चौपदरीकरणासाठी आवश्यक असणारे भूसंपादन, गणपतीपुळे विकास आराखडा, आॅनलाईन सातबारा, मुद्रा योजना, पर्यटन महोत्सव या विशेष कार्याची दखल घेऊन शासनाने त्यांना ‘उत्कृष्ट जिल्हाधिकारी’ पुरस्कार जाहीर केला आहे. बुधवार, २० रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत त्यांना गौरविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)