शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात: ट्रकची ५ वाहनांना धडक; बाप-लेकीचा मृत्यू, १२ जण जखमी
2
'सिस्टममध्ये मोठी गडबड, निवडणूक आयोगानेही तडजोड केली', राहुल गांधींनी अमेरिकेत मांडला महाराष्ट्र निवडणुकीचा मुद्दा
3
इकडे आड...! अमेरिकेसोबत व्यापारी करार केलात तर याद राखा; चीनची जगाला धमकी
4
भारतात उभारलं जाणार जगातील पहिले अक्षय ऊर्जेवर चालणारे शहर? कशा असतील अत्याधुनिक सुविधा?
5
Maharashtra Politics :"दोन ‘बंधू’ एकत्र येणार, त्यामुळे अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा..."; सामनातून विरोधकांना डिवचले, संकेतही दिले
6
झारखंडच्या बोकारोमध्ये चकमक! सुरक्षा दलांनी ६ नक्षलवाद्यांना ठार केले
7
सरकारी टेलिकॉम कंपनी MTNL नं ₹८,३४६ कोटींचं कर्ज केलं डिफॉल्ट; 'या' ७ बँकांकडून घेतलंय लोन
8
वानखेडेवर १७ वर्षांच्या आयुष म्हात्रेची तुफानी फटकेबाजी, सामना पाहणाऱ्या भावाला आनंदाश्रू अनावर, व्हिडीओ होतोय व्हायरल 
9
राज्य सरकार हिंदीचा प्रचार का करतंय?; २२ शैक्षणिक संघटनांचा हिंदी सक्तीला विरोध
10
Stock Market Today: ३४९ अंकांच्या तेजीसह उघडला Sensex, बँक निफ्टीचा रेकॉर्ड; रियल्टी-हेल्थकेअरमध्ये मोठी तेजी
11
‘अटी’तटीत अडकली ठाकरे युती, चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच; मनसेची आक्रमक भूमिका
12
NAV म्हणजे नक्की काय हो? Mutual Fund मध्ये गुंतवणूक करत असाल तर हे माहितच हवं
13
महाराष्ट्रात सौर ऊर्जा क्रांती, राज्याला महत्त्वपूर्ण यश; ८,४५० मेगावॅट वीजनिर्मिती
14
Post Office ची कमालीची सेव्हिंग स्कीम; गुंतवणूक करा आणि महिन्याला २० हजारांचं पेन्शन फिक्स
15
काश्मीरमध्ये हाहाकार! ढगफुटीने तीन जणांचा मृत्यू; १०० हून अधिक लोकांना वाचवण्यात यश
16
"भारतातील निवडणूक प्रक्रियेत...’’, महाराष्ट्रातील मतदानाचा उल्लेख करत राहुल गांधींचं अमेरिकेत मोठं विधान
17
राज्यात हिंदीची सक्ती नाहीच, इतर भाषेचा पर्याय घेता येणार; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २१ एप्रिल २०२५: साशंक वृत्ती आपल्या मनाला अस्वस्थ करेल
19
साहेब, तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेतला, त्या क्रूर नराधमांना शिक्षा द्या
20
दोन मुलांना मारून टाकणार, पेटवून घेणार; महिलेचा 'तो' ईमेल आणि विख्यात डॉक्टरांनी संपवलं जीवन

रत्नागिरी जिल्हा परिषदेला आणखी ३२ कोटी मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 17:50 IST

zp Ratnagiri-पंधराव्या वित्त आयोगातून थेट ग्रामपंचायतींना निधी देण्यात येत असल्याने ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळणार आहे. जिल्हा परिषदेला या वित्त आयोगातून ३२ कोटी मिळाले असून, आणखी ३२ कोटी रुपयांचा निधी मार्च अखेरीस मिळणार आहेत.

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्हा परिषदेला आणखी ३२ कोटी मिळणारग्रामीण भागाच्या विकासाला चालना, थेट ग्रामपंचायतींना निधी

रत्नागिरी : पंधराव्या वित्त आयोगातून थेट ग्रामपंचायतींना निधी देण्यात येत असल्याने ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळणार आहे. जिल्हा परिषदेला या वित्त आयोगातून ३२ कोटी मिळाले असून, आणखी ३२ कोटी रुपयांचा निधी मार्च अखेरीस मिळणार आहेत.महिनाभरापूर्वी जिल्ह्यातील ३५० ग्रामपंचायतींच्या निवडणुका होऊन नवीन सरपंच, उपसरपंच निवडण्यात आले आहेत. निवडणुकीमुळे पंधराव्या वित्त आयोगातील कामांची कार्यवाही थांबविण्यात आली होती. आता त्या कामांना प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे.

कारण या आयोगाचा निधी खर्च करण्यासाठी कामांचे आराखडे तयार झाले असून, त्याची कार्यवाही करण्याचे ग्रामस्तरावर प्रशिक्षण अंतिम टप्प्यात आहे. यामध्ये ग्रामपंचायत कायदे, कार्यपध्दती, अर्थकारण, सरकारी योजना, ग्रामसेवक यांच्यासह इतर विकास योजनांबाबत अधिकारी, कर्मचारी हे प्रशिक्षण घेत आहेत.कोरोनामुळे या आयोगाचा निधी मिळणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. अखेर ६४ कोटी रुपयांचा निधी जिल्हा परिषदेला मिळाले. त्यापाठोपाठ फेब्रुवारी महिन्यात आणखी ३२ कोटी ७२ लाख ६३ हजार रुपयांचा निधी विकासकामांसाठी देण्यात आला. यामध्ये ग्रामपंचायतींना २६ कोटी १८ लाख, तर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला प्रत्येकी ३ कोटी २७ लाख रुपये मिळणार आहेत. जिल्हा परिषदेला दरवर्षी १५० कोटी रुपयांचा निधी मिळेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे, तर २०२१, मार्चअखेरीस ३२ कोटी रुपये शासनाकडून मिळणार आहेत....या कामांची तरतूदया निधीतून स्वच्छता, पाणीपुरवठा योजना, रस्ते, पाखाड्या आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांतील विविध विकासकामे मार्गी लागणार आहेत. हा निधी खर्च करण्यासाठी त्यामध्ये पारदर्शकता असावी, यासाठी ऑनलाइन पेमेंट सुविधा करण्यात आली आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदRatnagiriरत्नागिरी