शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
3
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'
4
Exclusive: मेक इन इंडिया योजनेचा देशाला किती फायदा झाला? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितले
5
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
6
आव्हान स्वीकारले! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाहीर चर्चेला राहुल गांधी तयार
7
“शरद पवार, उद्धव ठाकरे यांना आमिष दाखविण्याचा मोदींचा प्रयत्न”; काँग्रेसचा आरोप 
8
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल
9
तीन टप्प्यांत कोणत्या पक्षाने घेतल्या सर्वाधिक सभा? मोदी, शाह, राहुल यांचा झंझावाती प्रचार
10
“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही
11
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
12
श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय: प्रियंका गांधी
13
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
14
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
15
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
16
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
17
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
18
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
19
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
20
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 

रत्नागिरीच्या जलतरणपटूंनी केली राष्ट्रीय स्पर्धेत पदकांची लयलूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 2:50 PM

नांदेड येथे झालेल्या दोन दिवसीय चौथ्या राष्ट्रीय जलतरण अंजिक्यपद स्पर्धेत रत्नागिरीच्या शंकरराव मिलके, डॉ. निशिगंधा पोंक्षे, अश्विनी नलावडे तीन स्पर्धकांनी नेत्रदीपक कामगिरी करत २० सुवर्णपदक आणि दोन रौप्य पदकांची कमाई केली आहे.

ठळक मुद्देमास्टर्स अ‍ॅक्वॅटिक फेडरेशन आॅफ इंडिया यांच्या वतीने स्पर्धास्पर्धेत सहभाग नोंदवून उल्लेखनीय यशतीन स्पर्धकांनी केली नेत्रदीपक कामगिरी

रत्नागिरी ,दि. ३० :  नांदेड येथे झालेल्या दोन दिवसीय चौथ्या राष्ट्रीय जलतरण अंजिक्यपद स्पर्धेत रत्नागिरीच्या शंकरराव मिलके, डॉ. निशिगंधा पोंक्षे, अश्विनी नलावडे तीन स्पर्धकांनी नेत्रदीपक कामगिरी करत २० सुवर्णपदक आणि दोन रौप्य पदकांची कमाई केली आहे.

शंकरराव मिलके तसेच डॉ. निशिगंधा पोंक्षे यांनी अनेक राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत भाग घेऊन रत्नागिरीला अनेक पदक मिळवून दिली आहेत. विविध स्पर्धांमध्ये या दोघांचा सहभाग सातत्याने असतो. यावेळीही या दोघांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करीत या स्पर्धेत सहभाग नोंदवून उल्लेखनीय यश मिळविले आहे.

मास्टर्स अ‍ॅक्वॅटिक फेडरेशन आॅफ इंडिया यांच्या वतीने २८ आणि २९ आॅक्टोबर या दोन दिवसांच्या कालावधीत या स्पर्धा नांदेड येथे झाल्या. यात रत्नागिरीतून शंकरराव मिलके, माधवी साठे (चिपळूण) यांनी ७५ वर्षावरील गटात, रत्नागिरीच्या डॉ. निशिगंधा पोंक्षे ५० वर्षावरील गटात आणि अश्विनी नलावडे ४० वर्षावरील गटात सहभागी झाल्या होत्या. त्यांच्यासोबत श्रीराम सनये, अदित्य जैस्वाल, संजय नलावडे आदी प्रशिक्षित जलतरण पटूही सहभागी झाले होते.

या स्पर्धेतही या जलतरणपटूनी रत्नागिरीचा वरचष्मा कायम राखला. उत्कृष्ट खेळी करत ७५ वर्षावरील गटात शंकरराव मिलके यांनी दोन सुवर्ण तर दोन रौप्य पदके पटकावली. तर चिपळूणच्या माधवी साठे यांनीही सहा सुवर्ण पदके पटकावली. ५० वर्षावरील गटात डॉ.निशिगंधा पोंक्षे आणि ४० वर्षावरील गटात अश्विनी नलावडे यांनी ६ सुवर्ण पदके पटकावली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSportsक्रीडा