शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : विद्यार्थ्यांनी घेतला प्रत्यक्ष भातकापणीचा अनुभव, एक तास शाळेबाहेर उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 17:58 IST

राजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा सोलगाव क्रमांक २ मधील विद्यार्थ्यांनी एक तास शाळेबाहेर या उपक्रमांतर्गत शिक्षक दीपक धामापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली भातकापणीचा अनुभव घेतला तर भात गोळा करुन ते कसे झोडतात, याचे निरीक्षण करुन प्रत्यक्ष भात झोडण्याचा अनुभवही घेतला.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांनी घेतला प्रत्यक्ष भातकापणीचा अनुभव, एक तास शाळेबाहेर उपक्रमराजापूर तालुक्यातील सोलगाव शाळेतील विद्यार्थी रमले शेतीच्या कामात

राजापूर : तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा सोलगाव क्रमांक २ मधील विद्यार्थ्यांनी एक तास शाळेबाहेर या उपक्रमांतर्गत शिक्षक दीपक धामापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली भातकापणीचा अनुभव घेतला तर भात गोळा करुन ते कसे झोडतात, याचे निरीक्षण करुन प्रत्यक्ष भात झोडण्याचा अनुभवही घेतला.शेती करताना सुरुवातीपासून करावी लागणारी कामे नांगरणी, पेरणी, लावणी, कापणी, भात गोळा करणे, भातझोडणीपर्यंतची सर्व कामे विद्यार्थ्यांनी यावेळी स्वत: अनुभवली. शेतकऱ्याने शेतात धान्य पिकवले तरंच आपल्याला धान्य मिळू शकते. शेतकऱ्यांना किती कष्ट सोसावे लागतात.

धान्याचा एक, एक कण कसा गोळा करावा लागतो. यासह आपण अन्न वाया घालवू नये, अशी शिकवण या उपक्रमातून विद्यार्थ्यांना मिळाली. तसेच गेले वर्षभर आपण या उपक्रमात सहभागी झाल्याबद्दलचे समाधान यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होते.या उपक्रमासाठी धनाजी बाणे, भूपेंद्र गोवळकर, महेश गावडे, चंद्रकांत गावडे, पुष्पमाला नांगरेकर यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक आनंद साठे, शुभदा पाळेकर, प्रमिला ठाकर यांचे सहकार्य लाभले. या उपक्रमातून शेतीचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला.

टॅग्स :FarmerशेतकरीRatnagiriरत्नागिरी