शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

रत्नागिरी : कोतवलीतील मृत मगरीचा व्हिसेरा पाठवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 16:41 IST

कोतवली टेपवाडी-भोईवाडी परिसरातील खाडीपात्रात रविवारी कुजलेल्या अवस्थेत आढळलेल्या मगरीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा उलगडा अद्याप झालेला नाही. मृत मगरीचे विच्छेदन करून व्हिसेरा तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे कोतवलीतील मृत मगरीचा व्हिसेरा पाठवणार दूषित पाण्यामुळे मगरीचा मृत्यू झाल्याचा आरोप

खेड : कोतवली टेपवाडी-भोईवाडी परिसरातील खाडीपात्रात रविवारी कुजलेल्या अवस्थेत आढळलेल्या मगरीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा उलगडा अद्याप झालेला नाही. मृत मगरीचे विच्छेदन करून व्हिसेरा तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहे.दरम्यान मृत्युमुखी पडलेल्या मगरीस घटनास्थळानजीक अग्नी देऊन विल्हेवाट लावण्यात आल्याची माहिती येथील वनाधिकारी अनिल दळवी यांनी दिली. लोटे औद्योगिक वसाहतील रासायनिक कारखान्यातून परिसरातील खाडीपात्रात सोडण्यात येणाऱ्या दूषित पाण्यामुळे मगरीचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत दयार्सारंग भोई विकास संघटना आक्रमक झाली आहे.नदी व खाड्यांमध्ये होणाऱ्या जलचर प्राण्यांच्या मृत्यूस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ जबाबदार आहे. मगरीच्या मृत्यू प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी दयार्सारंग भूमिका संघटनेचे अध्यक्ष सुनील जाधव यांनी केली आहे.गेल्या सात महिन्यात मृत मगर आढळून येण्याची तिसरी घटना असून या मगरीच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यात वनविभाग प्रशासनास अपयश आले आहे. प्रशासनाला मगरींच्या मृत्यूचे काहीच गांभीर्य नाही का असा संतप्त सवालही उपस्थित केला जात आहे.

आणखी किती मगरी बळी गेल्यावर प्रशासन जागे होऊन उपाययोजना करणार असा प्रश्?न उपस्थित केला जात आहे. दरम्यान मृतावस्थेत आढळणाऱ्या मगरींच्या मृत्यू औद्योगिक वसाहतीतील दूषित पाणी सोडणारे कारखाने जबाबदार आहेत लवकरच सीईटीपीवर मोर्चा काढण्याचा इशारा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सतीश चिकणे यांनी दिला आहे.

टॅग्स :wildlifeवन्यजीवwater pollutionजल प्रदूषणRatnagiriरत्नागिरी