शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

रत्नागिरी : कोतवलीतील मृत मगरीचा व्हिसेरा पाठवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 16:41 IST

कोतवली टेपवाडी-भोईवाडी परिसरातील खाडीपात्रात रविवारी कुजलेल्या अवस्थेत आढळलेल्या मगरीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा उलगडा अद्याप झालेला नाही. मृत मगरीचे विच्छेदन करून व्हिसेरा तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे कोतवलीतील मृत मगरीचा व्हिसेरा पाठवणार दूषित पाण्यामुळे मगरीचा मृत्यू झाल्याचा आरोप

खेड : कोतवली टेपवाडी-भोईवाडी परिसरातील खाडीपात्रात रविवारी कुजलेल्या अवस्थेत आढळलेल्या मगरीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा उलगडा अद्याप झालेला नाही. मृत मगरीचे विच्छेदन करून व्हिसेरा तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहे.दरम्यान मृत्युमुखी पडलेल्या मगरीस घटनास्थळानजीक अग्नी देऊन विल्हेवाट लावण्यात आल्याची माहिती येथील वनाधिकारी अनिल दळवी यांनी दिली. लोटे औद्योगिक वसाहतील रासायनिक कारखान्यातून परिसरातील खाडीपात्रात सोडण्यात येणाऱ्या दूषित पाण्यामुळे मगरीचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत दयार्सारंग भोई विकास संघटना आक्रमक झाली आहे.नदी व खाड्यांमध्ये होणाऱ्या जलचर प्राण्यांच्या मृत्यूस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ जबाबदार आहे. मगरीच्या मृत्यू प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी दयार्सारंग भूमिका संघटनेचे अध्यक्ष सुनील जाधव यांनी केली आहे.गेल्या सात महिन्यात मृत मगर आढळून येण्याची तिसरी घटना असून या मगरीच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यात वनविभाग प्रशासनास अपयश आले आहे. प्रशासनाला मगरींच्या मृत्यूचे काहीच गांभीर्य नाही का असा संतप्त सवालही उपस्थित केला जात आहे.

आणखी किती मगरी बळी गेल्यावर प्रशासन जागे होऊन उपाययोजना करणार असा प्रश्?न उपस्थित केला जात आहे. दरम्यान मृतावस्थेत आढळणाऱ्या मगरींच्या मृत्यू औद्योगिक वसाहतीतील दूषित पाणी सोडणारे कारखाने जबाबदार आहेत लवकरच सीईटीपीवर मोर्चा काढण्याचा इशारा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सतीश चिकणे यांनी दिला आहे.

टॅग्स :wildlifeवन्यजीवwater pollutionजल प्रदूषणRatnagiriरत्नागिरी