शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

रत्नागिरी : कोतवलीतील मृत मगरीचा व्हिसेरा पाठवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 16:41 IST

कोतवली टेपवाडी-भोईवाडी परिसरातील खाडीपात्रात रविवारी कुजलेल्या अवस्थेत आढळलेल्या मगरीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा उलगडा अद्याप झालेला नाही. मृत मगरीचे विच्छेदन करून व्हिसेरा तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे कोतवलीतील मृत मगरीचा व्हिसेरा पाठवणार दूषित पाण्यामुळे मगरीचा मृत्यू झाल्याचा आरोप

खेड : कोतवली टेपवाडी-भोईवाडी परिसरातील खाडीपात्रात रविवारी कुजलेल्या अवस्थेत आढळलेल्या मगरीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा उलगडा अद्याप झालेला नाही. मृत मगरीचे विच्छेदन करून व्हिसेरा तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहे.दरम्यान मृत्युमुखी पडलेल्या मगरीस घटनास्थळानजीक अग्नी देऊन विल्हेवाट लावण्यात आल्याची माहिती येथील वनाधिकारी अनिल दळवी यांनी दिली. लोटे औद्योगिक वसाहतील रासायनिक कारखान्यातून परिसरातील खाडीपात्रात सोडण्यात येणाऱ्या दूषित पाण्यामुळे मगरीचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत दयार्सारंग भोई विकास संघटना आक्रमक झाली आहे.नदी व खाड्यांमध्ये होणाऱ्या जलचर प्राण्यांच्या मृत्यूस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ जबाबदार आहे. मगरीच्या मृत्यू प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी दयार्सारंग भूमिका संघटनेचे अध्यक्ष सुनील जाधव यांनी केली आहे.गेल्या सात महिन्यात मृत मगर आढळून येण्याची तिसरी घटना असून या मगरीच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यात वनविभाग प्रशासनास अपयश आले आहे. प्रशासनाला मगरींच्या मृत्यूचे काहीच गांभीर्य नाही का असा संतप्त सवालही उपस्थित केला जात आहे.

आणखी किती मगरी बळी गेल्यावर प्रशासन जागे होऊन उपाययोजना करणार असा प्रश्?न उपस्थित केला जात आहे. दरम्यान मृतावस्थेत आढळणाऱ्या मगरींच्या मृत्यू औद्योगिक वसाहतीतील दूषित पाणी सोडणारे कारखाने जबाबदार आहेत लवकरच सीईटीपीवर मोर्चा काढण्याचा इशारा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सतीश चिकणे यांनी दिला आहे.

टॅग्स :wildlifeवन्यजीवwater pollutionजल प्रदूषणRatnagiriरत्नागिरी