शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

रत्नागिरी : मासेमारी बंदीमुळे खलाशी परतीच्या मार्गावर, नौका बंदरात स्थिरावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 16:57 IST

पावसाळ्यात समुद्रात उसळणाऱ्या जोरदार लाटांमुळे मासेमारी हंगाम दि. १ जून ते ३१ जुलै पर्यत बंद असतो. मच्छीमार नौकांवर खलाशी म्हणून कार्यरत असणारी बहुतांश मंडळी नेपाळी आहेत. ही मंडळी गावाकडे निघाली आहेत. त्यामुळे एस. टी., रेल्वे स्थानकांत गर्दी होत आहे.

ठळक मुद्दे मासेमारी बंदीमुळे खलाशी परतीच्या मार्गावर, नौका बंदरात स्थिरावल्यानौकांची दुरूस्ती करण्याचे काम सुरू, बसस्थानक, रेल्वे स्थानकावर गर्दी

रत्नागिरी : पावसाळ्यात समुद्रात उसळणाऱ्या जोरदार लाटांमुळे मासेमारी हंगाम दि. १ जून ते ३१ जुलै पर्यत बंद असतो. मच्छीमार नौकांवर खलाशी म्हणून कार्यरत असणारी बहुतांश मंडळी नेपाळी आहेत. ही मंडळी गावाकडे निघाली आहेत. त्यामुळे एस. टी., रेल्वे स्थानकांत गर्दी होत आहे.पर्ससीन मासेमारीवर यापूर्वीच निर्बंध घालण्यात आले होते. परंतु पारंपरिक पध्दतीने मासेमारी सुरू होती. पावसाळा हा माशांच्या प्रजननाचा कालावधी असल्यामुळे या दिवसात मासेमारीवर निर्बंध आणले जातात. शिवाय समुद्र खवळलेला असल्याने जीवितास असणारा धोका विचारात घेता मासेमारी दोन महिने बंद असते.

या दोन महिन्यांच्या कालावधीत खलाशी नेपाळला गावाकडे जातो. बहुतांश खलाशी नेपाळी असला तरी कर्नाटक, उत्तरप्रदेशातील काही मंडळींचा समावेश आहे. मासेमारी सुरू झाली की, ही मंडळी पुन्हा दाखल होतात. दोन महिन्यांच्या कालावधीत बोटींची देखभाल दुरूस्ती, इंजिन डागडुजी, जाळी दुरूस्तींची कामे हाती घेण्यात येतात.पैसे ट्रान्सफरदहा महिन्यांचा मालकांकडून हिशेब घेतला असला तरी ही मंडळीदेखील प्रवासात पैसे न घेता सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर आधीच गावाकडील मंडळींच्या खात्यावर पैसे ट्रान्स्फर करीत आहेत. गावच्या मंडळींना खाऊ, कपडे, सुके माशांच्या भेटी घेऊन निघाले. 

टॅग्स :fishermanमच्छीमारRatnagiriरत्नागिरी