शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : कंपनीच्या अधिकाऱ्यांना पळवून लावू,  विनायक राऊत यांचा रिफायनरीच्या अधिकाऱ्यांना इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 17:40 IST

नाणारमधील प्रकल्पग्रस्तांशी चर्चा करून रिफायनरीबाबतचा निर्णय घेऊ, असे आश्वासन देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता प्रकल्प परिसरात येऊन जनतेची भेट घ्यावी. प्रकल्पाबाबत असलेले जनमत लक्षात घेऊन तेथेच झटपट निर्णय घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांना भेटून करणार असल्याची माहिती शिवसेनेचे सचिव व खासदार विनायक राऊत यांनी राजापुरात दिली.

ठळक मुद्देकंपनीच्या अधिकाऱ्यांना पळवून लावूविनायक राऊत यांचा रिफायनरीच्या अधिकाऱ्यांना इशारा- मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पाच्या ठिकाणी येऊन जनमताची चाचणी घ्यावी

राजापूर : नाणारमधील प्रकल्पग्रस्तांशी चर्चा करून रिफायनरीबाबतचा निर्णय घेऊ, असे आश्वासन देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता प्रकल्प परिसरात येऊन जनतेची भेट घ्यावी. प्रकल्पाबाबत असलेले जनमत लक्षात घेऊन तेथेच झटपट निर्णय घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांना भेटून करणार असल्याची माहिती शिवसेनेचे सचिव व खासदार विनायक राऊत यांनी राजापुरात दिली.

जनतेची दिशाभूल करणाऱ्या रत्नागिरी रिफायनरी अ‍ॅण्ड पेट्रोकेमिकल कंपनीशी कुठलीच चर्चा करणार नसल्याचे सांगताना संबंधीत कंपनीचे अधिकारी नाणार परिसरात जनतेला भेटण्यासाठी आले तर त्यांना पळवून लावू, असा इशाराही त्यांनी दिला.रिफायनरी प्रकल्पाला शिवसेनेचा सुरूवातीपासून कडाडून विरोध आहे. या प्रकल्पाविरोधात संघर्ष करणारे भाई सामंत यांच्या समवेत शिवसेना असून, आम्ही जनतेसमवेत असल्याचे खासदार राऊत यांनी स्पष्ट केले. नाणार परिसरातील चौदा गावांचा या प्रकल्पाला विरोध असताना रत्नागिरी रिफायनरी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी रत्नागिरीत पत्रकार परिषद घेऊन रिफायनरीला फक्त चौदा टक्के जनतेचा विरोध असल्याचे विधान केले होते, त्याचा त्यांनी समाचार घेतला. वेळेप्रसंगी रत्नागिरीमधील कार्यालयावर शिवसेनेचा मोर्चाही काढू, असा इशारा त्यांनी दिला.पत्रकार परिषदेला आमदार राजन साळवी, तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, जिल्हा परिषद शिक्षण सभापती दीपक नागले, सभापती सुभाष गुरव, शिवसेना अवजड वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष व कोकणचे संघटक दिनेश जैतापकर उपस्थित होते....तर गाशा गुंडाळावाजनता प्रकल्पाच्या बाजूने असल्याचे दिसून आले तर त्याच क्षणी भूमिपूजनाचा कार्यक्रम करून घ्या आणि स्थानिक जनतेचा विरोध असल्याचे दिसून आले तर प्रकल्पाचा गाशा गुंडाळावा, असे ते म्हणाले.प्रकल्पग्रस्तांसाठी बैठककोकण रेल्वेबाबत प्रकल्पग्रस्तांच्या अनेक समस्या आहेत त्यासाठी दिनांक १९ एप्रिलला रत्नागिरीत कोकण रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी गुप्ता यांच्याशी बैठक आयोजित केली आहे, अशी माहितीही दिली.

टॅग्स :Vinayak Rautविनायक राऊत Ratnagiriरत्नागिरी