शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

रत्नागिरी : आयुक्तांकडून उक्षीतील कातळशिल्पाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 18:38 IST

कोकण विभागीय आयुक्त जगदीश पाटील यांनी उक्षी - बनाचीवाडी येथील संरक्षित कातळ खोद शिल्पाची पाहणी केली.

ठळक मुद्देआयुक्तांकडून उक्षीतील कातळशिल्पाची पाहणीशिल्पाचे संरक्षण करणाऱ्या ग्रामस्थांचे आयुक्त पाटील यांनी केले कौतुक

रत्नागिरी : कोकण विभागीय आयुक्त जगदीश पाटील यांनी उक्षी - बनाचीवाडी येथील संरक्षित कातळ खोद शिल्पाची पाहणी केली.यावेळी जिल्हाधिकारी प्रदीप पी., अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब बेलदार, प्रांताधिकारी अमित शेडगे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) विश्वास सीद, तहसीलदार मच्छिंद्र सुकटे, उक्षीचे सरपंच मिलिंद खानविलकर, सुधीर रिसबूड, ऋतुराज आपटे उपस्थित होते.आयुक्त जगदीश पाटील यांनी मार्गदर्शन करताना पर्यटन क्षेत्रात प्रगती करण्यासाठी कोकणामध्ये भरपूर वाव आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी त्यांना काही तरी वेगळं दिलं पाहिजे. उक्षी बनाचीवाडी येथे असलेल्या २० फूट लांब व १६ फूट रुंदीचे हत्तीचे शिल्प संरक्षित करण्यात आले आहे. त्याप्रमाणे जिल्ह्यातील इतर कातळशिल्पांचे संरक्षण व संवर्धन करुन आपण रत्नागिरीत येणाऱ्या पर्यटकांना त्याचा लाभ देऊ शकतो.

तसेच अशा प्रकारचे कातळ शिल्पाचे संरक्षण व संवर्धन करणाऱ्या उक्षी गावच्या ग्रामस्थांचे कोकण विभागीय आयुक्त पाटील यांनी कौतुक केले. यावेळी कातळ खोद शिल्पाचे अभ्यासक सुधीर रिसबुड आणि ऋतुराज आपटे यांनी जिल्ह्यामध्ये असलेल्या विविध कातळ शिल्पांबाबत कोकण विभागीय आयुक्त पाटील यांना माहिती दिली. सरपंच मिलिंद खानविलकर यांनी उक्षी येथील कातळ शिल्प संरक्षण व संवर्धनासाठी प्रशासनाकडून होत असलेल्या मदतीबाबत आभार मानले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीtourismपर्यटन