शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

रत्नागिरी : मोहोराचा दरवळ अन् उसळत्या लाटा, पर्यटकांसाठी मोकळ्या कोकणच्या वाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 13:42 IST

उसळणाऱ्या लाटा, भर दुपारीही आल्हाददायक थंडगार वातावरण आणि जागोजागी येणारा आंबा-काजूच्या मोहोराचा दरवळ... हा अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर कोकणाशिवाय पर्यायच नाही. कोकणात विशेषत: रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या जिकडे-तिकडे हेच चित्र आहे.

ठळक मुद्देनाताळ आणि वर्षअखेरीच्या मुहुर्तासाठी जिल्ह्यात अनेक ठिकाणी हॉटेल्स फुल्लरत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्या दहा-बारा वर्षात वाढली तुमची पावलंही वळवा, कोकणाच्या दिशेने....तुमची वाट पाहत आहेत मोहोराचा दरवळ आणि उसळत्या लाटा

मनोज मुळ्येरत्नागिरी : उसळणाऱ्या लाटा, भर दुपारीही आल्हाददायक थंडगार वातावरण आणि जागोजागी येणारा आंबा-काजूच्या मोहोराचा दरवळ... हा अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर कोकणाशिवाय पर्यायच नाही. कोकणात विशेषत: रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या जिकडे-तिकडे हेच चित्र आहे. त्यामुळेच नाताळ आणि वर्षअखेरीच्या मुहुर्तासाठी अनेक ठिकाणी हॉटेल्स फुल्ल होऊ लागली आहेत.रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाळ्यातील हिरवाई अगदी हिवाळाभर कायम असते. नद्यांचे पाणी कमी-अधिक असले तरी प्रवाही असते. अजूनही सिमेंटची फार जंगले उभी राहिली नसल्याने थंडावा चांगलाच जाणवतो. त्यात नाताळच्या काळात गोव्यात पाय ठेवायलाही जागा मिळत नाही. त्यामुळे गेल्या दहा-बारा वर्षात नाताळ आणि वर्षअखेरच्या हंगामात रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्या खूप वाढली आहे.

२५ ते ३१ डिसेंबर या काळात हॉटेल्स फुल्ल होतात, हा अनुभव गेली दहा वर्षे सातत्याने येत आहे. यंदाही रत्नागिरी, गुहागर, दापोली या समुद्रकिनारी असलेल्या तालुक्यांमध्ये अनेक हॉटेल्स फुल्ल झाली आहेत.पावसाळा आणि हिवाळा या दोन्ही ऋतूंमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्गातील वातावरण अतिशय प्रसन्न असते. आंबा, काजूची कलमे मोहोरलेली असतात आणि मोहोरांचा दरवळ मोहून टाकतो. मग आता वाट पाहू नका. तुमची पावलंही वळवा, कोकणाच्या दिशेने.... मोहोराचा दरवळ आणि उसळत्या लाटा तुमची वाट पाहत आहेत.

 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीtourismपर्यटन