शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

रत्नागिरी : चिपळूण नगरपरिषदेकडून स्वच्छता मोहीम, गटारे व नाल्यांची केली स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 16:45 IST

चिपळूण शहर परिसरातील गटारे व नाल्यांची पावसाळ्यापूर्वी साफसफाई करण्यात आली होती. परंतु, यावेळी काढलेला गाळ रस्त्याकडेलाच ठेवण्यात आला होता. नागरिकांच्या तक्रारीनंतर अखेर जेसीबीच्या सहाय्याने हा गाळ उचलण्यात आला आहे. तसेच शीवनदीच्या किनाऱ्यावर टाकलेली सडलेली भाजी व कचराही पालिकेने उचलला आहे.

ठळक मुद्देचिपळूण नगरपरिषदेकडून स्वच्छता मोहीमगटारे व नाल्यांची केली स्वच्छता

चिपळूण : शहर परिसरातील गटारे व नाल्यांची पावसाळ्यापूर्वी साफसफाई करण्यात आली होती. परंतु, यावेळी काढलेला गाळ रस्त्याकडेलाच ठेवण्यात आला होता. नागरिकांच्या तक्रारीनंतर अखेर जेसीबीच्या सहाय्याने हा गाळ उचलण्यात आला आहे. तसेच शीवनदीच्या किनाऱ्यावर टाकलेली सडलेली भाजी व कचराही पालिकेने उचलला आहे. ही स्वच्छता मोहीम गुरुवारी रात्री उशिरापर्यंत सुरु होती.पावसाळा सुरु होण्यापूर्वीच चिपळूण नगर परिषदेने शहरातील गटारे व नाल्यांची स्वच्छता केली होती. मात्र, त्यामधून काढण्यात आलेला गाळ रस्त्याकडेलाच टाकून ठेवण्यात आला होता. या गाळावर झाडी वाढली होती. साईडपट्टीवरच गाळ असल्यामुळे पादचाऱ्यांना जाता-येता दुर्गंधीचा सामना करावा लागत होता.

मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते यांनी तातडीने याठिकाणी स्वच्छता करण्याच्या सूचना पालिका आरोग्य विभागाला दिल्या होत्या. त्यामुळे गुरुवारी शहरातील रस्त्याच्याकडेला टाकण्यात आलेला हा गाळ व कचरा उचलण्यासाठी जेसीबी व डंपर आणण्यात आला होता.शहरातील मध्यवर्ती बसस्थानक, चिंचनाका ते बहादूरशेख, गोवळकोट रोड या भागात रस्त्याच्याकडेला टाकण्यात आलेला गाळ यावेळी उचलण्यात आला. यावेळी रस्त्याच्या बाजूने वाढलेली झाडी तोडण्याच्या सूचनाही मुख्याधिकाऱ्यांनी दिल्या होत्या.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानRatnagiriरत्नागिरी