शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

रत्नागिरी नगराध्यक्षाच्या निवडणुकीत काँग्रेसचा स्वबळाचा नारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2019 13:31 IST

इतर पक्षांबरोबर आघाडी करण्याबाबत किवा स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याबाबत प्रदेश काँग्रेस कडून मार्गदर्शन मिळाल्यानंतर निर्णय घेतला जाईल.

रत्नागिरी : रलागिरीच्या थेट नगराध्यक्ष निवडणूक साठी काही काळापूर्वी स्थापन झालेल्या शहर विकास आघाडीशी काँग्रेसने नाते तोडले आहे. रत्नागिरीनगराध्यक्ष निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांकडून ५ डिसेंबर २०१९ पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. इतर पक्षांबरोबर आघाडी करण्याबाबत किवा स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याबाबत प्रदेश काँग्रेस कडून मार्गदर्शन मिळाल्यानंतर निर्णय घेतला जाईल. अशी माहिती काँग्रेस जिल्हाध्यक्ष अँड विजय भोसले यांनी लोकमतशी बोलताना दिली.

शहर विकास आघाडीत काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते याबाबत विचारता काही कार्यकर्ते गेले होते. त्यावेळी शहर विकास आघाडीचा घटक पक्ष काँग्रेस होता. आता काँग्रेस शहर विकास आघाडीत नाही. राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार आले आहे. त्यामुळे नगराध्यक्ष निवडणुकीत अन्य पक्षांबरोबर आघाडी करण्याबाबत त्या पक्षांकडून चर्चेचा प्रस्ताव आल्यास व चर्चा झाल्यास पक्ष नेत्यांच्या मार्गदर्शनानुसार पुढील निर्णय होईल असेही भोसले म्हणाले.

राज्यात विकास आघाडीचे सरकार आल्याने इतर निवडणुकीत सुद्धा हाच फॉर्म्युला राबवण्यात येत असल्याचे काही ठिकाणी पाहायला मिळत आहे. सोलापूर महानगरपालिका महापौर निवडणुकीत सुद्धा हाच फॉर्म्युला राबवला जात आहे. त्यामुळे रत्नागिरीत नगराध्यक्षाच्या निवडणुकीत सुद्धा काँग्रेस इतर पक्षांना सोबत घेणार हे पाहणे सुद्धा महत्वाचे ठरणार आहे.