शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
2
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
3
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
4
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
5
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
6
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
7
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
8
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
9
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
10
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
11
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
12
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
13
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
14
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
15
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
16
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
17
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
18
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
19
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
20
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!

रत्नागिरी : भाजपशी असलेली युती क्षणिक : जगदीश गायकवाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 16:47 IST

संविधानाच्या मूळ ढाचाला कोणीही हात लावू शकत नाही. तसा प्रयत्न करणाऱ्यांचा रिपब्लिकन कार्यकर्ता पाणउतारा केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा रिपाइंचे कोकण प्रदेश अध्यक्ष जगदीश गायकवाड यांनी दिला.

ठळक मुद्देभाजपशी असलेली युती क्षणिक : जगदीश गायकवाड मंडणगडमध्ये रिपाइंतर्फे कार्यकर्ता मेळावा

मंडणगड : भारतीय जनता पार्टीशी असलेली युती राजकीय अजेंड्यानुसार व क्षणिक आहे, हे खुलेपणाने मान्य करून रिपब्लिकन पक्ष दलित समाजाच्या विकासाचे काम करत आहे. फोडाफोडीचे राजकारण कोण करतो, हे जगजाहीर आहे. आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचीही देखरेख असल्याने संविधान सुरक्षित आहे.

संविधानाच्या मूळ ढाचाला कोणीही हात लावू शकत नाही. तसा प्रयत्न करणाऱ्यांचा रिपब्लिकन कार्यकर्ता पाणउतारा केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा रिपाइंचे कोकण प्रदेश अध्यक्ष जगदीश गायकवाड यांनी दिला.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले गट, तालुका शाखा, मंडणगडच्यावतीने शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

ते म्हणाले की, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले बाबासाहेबांचा पक्ष त्यांच्या विचाराने पुढे नेत आहेत. याउलट त्यांचे वारस त्यांच्या विचारांचे विपरीत वर्तन करीत आहेत. त्यांनी नको ते राजकारण करण्यापेक्षा समाजाचे नेतृत्व मान्य करुन रिपब्लिकन एकतेच्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा, असे आवाहनही यावेळी केले.निवडणुकांवर भाष्य करताना ते पुढे म्हणाले की, आगामी काळात आमदार होऊ इच्छिणाऱ्यांना रिपाइंच्या कार्यकर्त्यांचा सन्मान करावाच लागेल. हेच कार्यकर्ते आपल्या ताकदीच्या आधारे आमदार कोण होणार, हे ठरवणार असल्याने मते विकण्यापेक्षा आधी आपल्या समस्या सोडवा व शासकीय योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्या, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान तालुका अध्यक्ष राजेश गमरे यांनी भूषविले.

टॅग्स :PoliticsराजकारणRatnagiriरत्नागिरी