शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

रत्नागिरी जिल्ह्याचा आकडा पोहोचला १४५ वर - आणखी १३ कोरोनाचे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 13:07 IST

रत्नागिरी : रत्नागिरीत कोरोनाबाधीत रुग्ण वाढतच असून, शनिवारी रात्री प्राप्त अहवालानुसार त्यात आणखी १३ रुग्णांची भर पडली आहे. आता ...

ठळक मुद्दे नव्याने आढळलेले सर्व रुग्ण मुंबईतून आलेले असून, त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

रत्नागिरी : रत्नागिरीत कोरोनाबाधीत रुग्ण वाढतच असून, शनिवारी रात्री प्राप्त अहवालानुसार त्यात आणखी १३ रुग्णांची भर पडली आहे. आता जिल्ह्यातील रुग्ण संख्या १४५ झाली आहे.शनिवारी सकाळच्या सत्रात प्राप्त झालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील ११६ अहवालांपैकी ११५ जणांच्या स्वॅबचे नमुने निगेटीव्ह आले होते. मात्र, रात्री उशिरा आलेल्या अहवालात तब्बल १३ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणेला धक्का बसला आहे.नव्याने आढळलेल्या या १३ रुग्णांमध्ये ८ जण रत्नागिरीतील आहेत. उर्वरितांमध्ये राजापूर, दापोलीतील रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत आहे. नव्याने आढळलेले सर्व रुग्ण मुंबईतून आलेले असून, त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसkonkanकोकण