शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मातोश्रीवर टीका करण्याची राणे यांची लायकी नाही : रामदास कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 16:21 IST

शिवसेनेशी गद्दारी करुन जे लोक इतर पक्षात गेलेत, त्यांना भीक मागायची वेळ आली आहे. शिवसेनेमुळे जे मोठे झाले तेच लोक आता मातोश्रीवर टीका करत आहेत. मातोश्रीवर टीका करण्याची त्यांची लायकी नाही.

ठळक मुद्देमातोश्रीवर टीका करण्याची राणे यांची लायकी नाही : रामदास कदमराणे यांनी टीका करण्यापूर्वी आपली औकात काय ते पाहावे

दापोली : शिवसेनेशी गद्दारी करुन जे लोक इतर पक्षात गेलेत, त्यांना भीक मागायची वेळ आली आहे. शिवसेनेमुळे जे मोठे झाले तेच लोक आता मातोश्रीवर टीका करत आहेत. मातोश्रीवर टीका करण्याची त्यांची लायकी नाही.

नारायण राणे यांनी शिवसेना सोडली. राणे उठसूठ सेनेवर टीका करतात. राणे यांनी टीका करण्यापूर्वी त्यांनी आपली औकात काय ते पाहावे, अशी टीका पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केली.रत्नागिरी जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित होण्यासाठी आपली आग्रही भूमिका असून, कोकणातील सर्व आमदार मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत. पर्यटन जिल्हा म्हणून घोषित होण्यासंदर्भात आपण शिवसेना नेते या नात्याने आग्रही असल्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम म्हणाले.दापोलीतील कुणबी भवनात कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यानिमित्त पर्यावरणमंत्री दापोली आले होते. तयावेळी त्यांनी राणे यांच्यावर टीका केली.पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील क्षेत्रातील फेर सर्वेत रत्नागिरी जिल्ह्यातील ९८ गावे व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९० गावे वगळण्यात आली आहेत. तसेच कोयनेचे ६७ टीएमसी वाया जाणारे पाणी रत्नागिरी - सिंधुदुर्ग - रायगड या तीन जिल्ह्यांना मिळण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाचा ठराव करुन घेत खास बाब म्हणून केंद्राकडून साडेपाच हजार कोटी रुपये मिळविण्यात येणार आहेत. आपण कोकणच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Ramdas Kadamरामदास कदमNarayan Raneनारायण राणे Ratnagiriरत्नागिरी