शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

राजापुरची गंगा अंतर्धान पावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 20:32 IST

सुमारे ५८ दिवसांच्या वास्तव्यानंतर शनिवार दिनांक २२ जूनला राजापुरची गंगा अंतर्धान पावली. यापूर्वी २५ एप्रिलला सकाळी सात वाजता गंगेचे आगमन झाले होते. यापूर्वी दर तीन वर्षांनी प्रकट होणाºया गंगेच्या आगमन व गमन या कालखंडात मागील काही

ठळक मुद्देगंगा अंतर्धान पावल्यानंतर पावसाने पुन्हा जोर पकडला असुन गेले दोन दिवस पावसाला पुन्हा जोर आला आहे.

राजापूर : सुमारे ५८ दिवसांच्या वास्तव्यानंतर शनिवार दिनांक २२ जूनला राजापुरची गंगा अंतर्धान पावली. यापूर्वी २५ एप्रिलला सकाळी सात वाजता गंगेचे आगमन झाले होते.यापूर्वी दर तीन वर्षांनी प्रकट होणाºया गंगेच्या आगमन व गमन या कालखंडात मागील काही वर्षात बदल झाला आहे. त्यामुळे समस्त भाविक बुचकळ्यात सापडले होते. गतवर्षी झालेल्या गमनानंतर यावर्षी २५ एप्रिलला सकाळी ७ वाजता गंगेचे आगमन झाले होते. त्यानंतर तिचे वास्तव्य होते. गंगेच्या वास्तव्य काळात पावसावर परिणाम झाला होता व पाऊस देखील लांबला होता. परिणामी जून महिन्याच्या सुरवातीला पावसाचे प्रमाण अत्यल्प होते.  आपल्या ५८ दिवसांच्या वास्तव्यानंतर शनिवार दिनांक २२ जूनला गंगेचे निर्गमन झाले. गंगा अंतर्धान पावल्यानंतर पावसाने पुन्हा जोर पकडला असुन गेले दोन दिवस पावसाला पुन्हा जोर आला आहे.

टॅग्स :konkanकोकणRatnagiriरत्नागिरी