शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

राज ठाकरेंचा चिपळूण दौरा रद्द, मुंबईतील मेळाव्यात भूमिका मांडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2023 11:50 IST

गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्राची राजकीय स्थिती चिखलमय

रत्नागिरी : बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ८ जुलैचा चिपळूण दाैरा पुढे ढकलला आहे. मुंबईतील मेळाव्यात ते आपली भूमिका मांडतील. त्यानंतर ते राज्याचा दाैरा करतील. त्याचवेळी ते जिल्हा दाैऱ्यावर येतील, अशी माहिती मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी रत्नागिरीत पत्रकारांशी बाेलताना दिली.मनसेच्या रत्नागिरीतील पदाधिकाऱ्यांची गुरुवारी (६ जुलै) रत्नागिरीत बैठक आयाेजित केली हाेती. या बैठकीनंतर वैभव खेडेकर पत्रकारांशी बाेलत हाेते. यावेळी त्यांनी तर्क- वितर्क, राज्याच्या बैठकीत मांडलेली मत याचा खुलासा करण्यासाठी राज ठाकरे मुंबईत मेळावा घेणार आहेत. या सगळ्याला उत्तर या मेळाव्यात देतील, असे स्पष्ट केले.महाराष्ट्राने देशाला दिशा दिली आहे. सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. आजवर अनेक क्रांती झाल्या त्याचे नेतृत्व महाराष्ट्राने केले. मात्र, गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्राची राजकीय स्थिती चिखलमय करून टाकलेली आहे. महाराष्ट्रातील जनतेला हे आता नकाेसे झाले आहे. त्यामुळे एक संधी राज ठाकरे यांना द्यावी, अशी भूमिका जनतेने घेतली आहे, असे खेडेकर म्हणाले.उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येण्याबाबत त्यांना विचारले असता वैभव खेडेकर म्हणाले की, युती किंवा आघाडी करण्याचा निर्णय राज ठाकरेच घेऊ शकतात. याबाबत राज ठाकरे मुंबईतील मेळाव्यात बाेलतील. तिथून ही काेंडी फुटेल असे वाटते. ज्यापद्धतीने राष्ट्रवादी आणि शिवसेना या दाेन भिन्न विचारांचे सरकार बनू शकते किंवा भाजप आणि राष्ट्रवादीचे सरकार बनू शकते, तसेच या दाेन भावांनी एकत्र येण्याबाबतचा सूर उमटत आहे. राजकारणात काेणत्याही शक्यता नाकारता येत नाही, असेही खेडेकर म्हणाले.वेगळा पायंडा राज्यात पाहायला मिळतोय. पक्षाचे नेतृत्व, निष्ठा आणि चळवळ हे सगळे लयास जातील. राज्यात एक वेगळा पायंडा पडेल. या घडामाेडींवरून उच्च न्यायालय पक्षांतर्गत कायदा अधिक कडक करण्याबाबत विचार करेल, असेही खेडेकर म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRaj Thackerayराज ठाकरे