शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

राज ठाकरेंचा चिपळूण दौरा रद्द, मुंबईतील मेळाव्यात भूमिका मांडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2023 11:50 IST

गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्राची राजकीय स्थिती चिखलमय

रत्नागिरी : बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ८ जुलैचा चिपळूण दाैरा पुढे ढकलला आहे. मुंबईतील मेळाव्यात ते आपली भूमिका मांडतील. त्यानंतर ते राज्याचा दाैरा करतील. त्याचवेळी ते जिल्हा दाैऱ्यावर येतील, अशी माहिती मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी रत्नागिरीत पत्रकारांशी बाेलताना दिली.मनसेच्या रत्नागिरीतील पदाधिकाऱ्यांची गुरुवारी (६ जुलै) रत्नागिरीत बैठक आयाेजित केली हाेती. या बैठकीनंतर वैभव खेडेकर पत्रकारांशी बाेलत हाेते. यावेळी त्यांनी तर्क- वितर्क, राज्याच्या बैठकीत मांडलेली मत याचा खुलासा करण्यासाठी राज ठाकरे मुंबईत मेळावा घेणार आहेत. या सगळ्याला उत्तर या मेळाव्यात देतील, असे स्पष्ट केले.महाराष्ट्राने देशाला दिशा दिली आहे. सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. आजवर अनेक क्रांती झाल्या त्याचे नेतृत्व महाराष्ट्राने केले. मात्र, गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्राची राजकीय स्थिती चिखलमय करून टाकलेली आहे. महाराष्ट्रातील जनतेला हे आता नकाेसे झाले आहे. त्यामुळे एक संधी राज ठाकरे यांना द्यावी, अशी भूमिका जनतेने घेतली आहे, असे खेडेकर म्हणाले.उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येण्याबाबत त्यांना विचारले असता वैभव खेडेकर म्हणाले की, युती किंवा आघाडी करण्याचा निर्णय राज ठाकरेच घेऊ शकतात. याबाबत राज ठाकरे मुंबईतील मेळाव्यात बाेलतील. तिथून ही काेंडी फुटेल असे वाटते. ज्यापद्धतीने राष्ट्रवादी आणि शिवसेना या दाेन भिन्न विचारांचे सरकार बनू शकते किंवा भाजप आणि राष्ट्रवादीचे सरकार बनू शकते, तसेच या दाेन भावांनी एकत्र येण्याबाबतचा सूर उमटत आहे. राजकारणात काेणत्याही शक्यता नाकारता येत नाही, असेही खेडेकर म्हणाले.वेगळा पायंडा राज्यात पाहायला मिळतोय. पक्षाचे नेतृत्व, निष्ठा आणि चळवळ हे सगळे लयास जातील. राज्यात एक वेगळा पायंडा पडेल. या घडामाेडींवरून उच्च न्यायालय पक्षांतर्गत कायदा अधिक कडक करण्याबाबत विचार करेल, असेही खेडेकर म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRaj Thackerayराज ठाकरे