शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे धुमशान, जनजीवन विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 19:39 IST

जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस

अरुण आडिवरेकररत्नागिरी : जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदीच्या पाण्याची पातळी वाढत असल्याने चिपळूण तालुक्यातील मिरजोळी ग्रामपंचायत हद्दीतील जुवाड भागातील एकूण १३ कुटुंबातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी, नातेवाईक यांच्या घरी स्थलांतरित करण्यात आले आहे.तसेच दापोली तालुक्यात दुपारी दाभोळ येथील अमीरखान वजीरखान प्रभुलकर यांचे घराचे पडवी वर वाऱ्यामुळे माडाचे झाड पडून पडवीचे २८,०५० रुपयांचे नुकसान झाले आहे. आगरवायंगणी येथील शांताराम शंकर टेमकर यांचे जुन्या घराच्या कौलांचे वादळी वाऱ्यामुळे नुकसान झाले, या घरात कोणीही राहत नसल्याने जीवितहानी टळली.मौजे उक्षी येथील सीताराम बाळ लिंग गुरव व दत्ताराम बाळ लिंग गुरव ह्यांच्या घराचं अतिवृष्टीमुळे घराचं चौथरा खचला असून, भिंतीना तडे गेले आहेत. कुटुंबात एकूण ५ सदस्य असून, स्थलांतर आवश्यक होते म्हणून शेजारी असलेले सुनंदा सावंत ह्यांच्या घरात राहण्याची सोय केली.मौजे पेंडखळे येथील शंकर राम चव्हाण व तुकाराम राम चव्हाण यांचे अतिवृष्टीमुळे व वादळामुळे घराचे पत्रे पूर्णतः उडून गेले आहेत. मौजे नायशी वारा पावसाने जयश्री रघुनाथ कोतवडेकर यांच्या घराचे अंशतः नुकसान झाले आहे. मौजे असुर्डे - कासारवाडी येथील विलास भार्गव नरोटे यांचे घराचे अतिवृष्टीमुळे अंशतः नुकसान झाले आहे.श्रीपत भिकु खेतले मुंढेतर्फ चिपळूण यांच्या घरावर झाड पडून नुकसान झाले आहे. तसेच पूर्व हसरेवाडी कोलकेवाडी येथील विष्णू धूधाजी कदम, गणपत रामा बंगाल यांच्या घराचा संरक्षण बांध कोसळून किरकोळ नुकसान झाले आहे.दापोली तालुक्यातील आसूद येथे छाया सूर्यवंदन मोरे यांचे घराचे पडविचे पावसाने कोसळून अंशतः नुकसान झाले आहे, कोणीही जखमी नाही. कुंभवे येथील शशिकांत बाबू झाडेकर यांचे घराचे पडवीवर शिवणचे झाड पडून नुकसान झाले. अबिदा अब्दल्ला हवा (रा. जामगे) याच्या घराच्या पडवीवर झाड पडल्याने पडवीचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी