शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर झाला कमी, जिल्ह्यात २४८ कोरोनाबाधित नवे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:25 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात नव्याने २४७ कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून, एकूण रुग्णांची संख्या ६७,९७६ झाली आहे. तर केवळ ५९ ...

रत्नागिरी : जिल्ह्यात नव्याने २४७ कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून, एकूण रुग्णांची संख्या ६७,९७६ झाली आहे. तर केवळ ५९ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने एकूण ६२,३९८ रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. कोरोनाने ९ रुग्णांचा बळी घेतला आहे. आतापर्यंत एकूण १,९३८ रुग्णांचा मृत्यू झाला आहेत. कोरोनाचा पॉझिटिव्हिटी दर कमी झाला असून, तो ५.७१ टक्क्यांवर आला आहे.

जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली असली, तरी बरे होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. जिल्हाभरात ४,३२९ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये बाधित रुग्णांची तालुकानिहाय संख्या पुढीलप्रमाणे असून, मंडणगडात ३ रुग्ण, दापोलीत ३४, खेडमध्ये २५, गुहागरात ८, चिपळुणात ५३, संगमेश्वरात २६, रत्नागिरीत ७५, लांजात ११ आणि राजापुरात १२ रुग्ण सापडले आहेत. रत्नागिरी तालुक्याचा पॉझिटिव्हिटी दर नेहमीच इतर तालुक्यांपेक्षा जास्त होता. मात्र, त्यामध्ये घट झाली असून, तो ६.७६ टक्के झाला आहे तर दापोलीच्या पॉझिटिव्हिटी दरात वाढ झाली असून, तो ११.६४ टक्के झाला आहे.

जिल्ह्यात एकूण ९ रूग्णांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये मागील दिवसातील ६ मृतांचा समावेश आहे. या मृतांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील ३ रुग्ण, दापोलीतील २ आणि खेड, चिपळूण, लांजा, राजापूर या तालुक्यांमधील प्रत्येकी एक रुग्ण आहे. बाधित रुग्णांचा मृत्यूदर २.८७ टक्के असून, रुग्ण बरे होण्याचा दर ९१.६९ टक्के आहे. जिल्ह्यात ॲक्टिव्ह रुग्ण ३,००६ आहेत.