शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी लावला ७७५ जणांचा शोध बेपत्ताचे प्रमाण वाढते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2016 00:40 IST

अल्पवयीन मुलांची संख्या अधिक

आकाश शिर्के - रत्नागिरी --रत्नागिरी शहरात गेल्या १३ वर्षांत ८३७जण बेपत्ता असल्याची नोंद पोलीस स्थानकात करण्यात आली होती. त्यामध्ये पुरूषांचे प्रमाण अधिक असून, बेपत्ता असलेल्या ७७५ जणांना शोधून काढण्यात पोलिसांना यश आले आहे.शहरामध्ये बेपत्ता होण्याच्या नोंदी शहर पोलीस स्थानकात होत आहेत. त्यामध्ये पुरूषांचे प्रमाण सर्वाधिक आहे. गेल्या १३ वर्षांत एकूण ८३७जण बेपत्ता झाल्याची नोंद पोलीस स्थानकात असून, त्यांना शोधण्याची जबाबदारी पोलिसांनी यशस्वीरित्या पार पाडली. सन २०११मध्ये सर्वांत कमी ४७ जण बेपत्ता असल्याची नोंद आहे. सन २०१४मध्ये ९६जण बेपत्ता झाले होते. त्यामध्ये ९४जणांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. सर्वांत जास्त बेपत्ताच्या नोंदी २००३ ते २०१५ या कालावधीत आहेत. ३०३ पुरूष व २८० महिला असे मिळून एकूण ५८३ स्त्री-पुरूष बेपत्ता झाल्याची नोंद रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात करण्यात आली होती. त्यातील अजूनपर्यंत ५२१ जणांना शोधण्यात यश आले. शोध घेतलेल्यांमध्ये स्त्रिया २७१ असून, २८० पुरुषांचा समावेश आहे. बेपत्ता होण्याच्या नोंदीमध्ये स्त्री - पुरूषांचे प्रमाण सर्वाधिक आहे. २०१४ मध्ये एकूण सर्वाधिक ९६ बेपत्ता नोंदी झाल्या. सर्वांत कमी बेपत्ता नोंदी २०११मध्ये आहेत. सध्या शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून, अल्पवयीन मुले बेपत्ता होण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. अल्पवयीन मुलांचे अपहरण करून त्यांना वाममार्गाला लावण्याच्या प्रमाणातही वाढ होत आहे. त्यामुळे अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्यास सध्या अपहरणाचा गुन्हा पोलीस स्थानकात दाखल केला जातो. गेल्या १३ वर्षात शहरातील २५४ अल्पवयीन मुले - मुली बेपत्ता असल्याच्या नोंदी शहर पोलीस स्थानकात करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये १५१ मुलगे असून, १०३ मुलींचा सामावेश आहे. त्यातील २४४ मुला - मुलींना शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यामध्ये १४२ मुले व १०२ मुलींचा सामावेश आहे. तेरा वर्षात एकूण ८३७ जण बेपत्ता झाले होते. त्यातील ७७५ जणांना शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. वाढत्या गुन्हेगारीच्या तुलनेत पोलीस स्थानकात अपुरे संख्याबळ असल्याचे दिसत आहे.अपुरे पोलीसबळपोलीस स्थानकावर संपूर्ण शहर परिसराचा भार आहे. आता चालू वर्षात पोलीस स्थानकात २०० गुन्हे दाखल झाले असून, पोलीसबळ अद्याप ८८ इतकेच आहे. त्यामुळे शहर पोलीस स्थानकातील पोलिसांवर कामाचा अतिरिक्त भार पडत असल्याचे चित्र दिसत आहे.सनबेपत्ताशोध२००३६३५९२००४७१६५२००५५०४७२००६६४६३२००७७३६८२००८६६५८२००९८५६३२०१०६७६०२०११४७४५२०१२४९४५२०१३९६९४२०१४५०४६२०१५६६५६