शहरं
Join us  
Trending Stories
1
गोंधळात गोंधळ: ससूनमधील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी SIT, मात्र अध्यक्षावरच आहेत भ्रष्टाचाराचे आरोप!
2
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
3
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
4
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
5
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
6
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
7
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
8
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
9
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
12
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
13
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
14
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
15
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
16
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
17
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
18
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
19
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
20
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 

किडींमुळे लांजातील भातशेती धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 7:15 PM

भातशेती परिपक्व होऊन कापण्यायोग्य झाली असताना लांजा तालुक्यात परतीच्या पावसाने थैमान घातल्याने भातावरती किडींचा पादुर्भाव होत आहे. यामुळे रिंगणे परिसरातील भातशेतीचे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसामुळे हिरावून घेण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्दे हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेण्याची भीती पावसाच्या पाण्यामुळे पिकांवरती किंडींचा प्रादुर्भाव शेतकरी झाला हताश

लांजा , दि. १४ : भातशेती परिपक्व होऊन कापण्यायोग्य झाली असताना लांजा तालुक्यात परतीच्या पावसाने थैमान घातल्याने भातावरती किडींचा पादुर्भाव होत आहे. यामुळे रिंगणे परिसरातील भातशेतीचे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसामुळे हिरावून घेण्याची भीती व्यक्त केली जात आहे.जून व जुलै महिन्यात लागवड केले जाणारे भातपीक आॅक्टोबर महिन्यामध्ये परिपक्व होऊन कापण्या योग्य होते. आॅक्टोबर महिन्यात भातपीक कापण्यास सुरूवात होते. मात्र, यावर्षी अजूनही पावसाचे थैमान सुरूच आहे. पावसाच्या पाण्यामुळे पिकांवरती किंडींचा प्रादुर्भाव होऊ लागल्याने हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावल्याने शेतकरी हताश झाला आहे.लांजा तालुक्यातील रिंगणे गावातील हांदे वाडी, पाटीलवाडी व रिंगणे कोंड, कोंडगे गावातील खोरगाव व गुरववाडी, कुरंग गावातील बांधवाडी, बौध्दवाडी व कदमवाडी येथील भातपिकावरती किडींचा प्रादुर्भाव झाल्याने पिकाचे नुकसान झाले आहे. मिळेल तेवढे भात जमविण्याचा आटोकाट प्रयत्न येथील शेतकरी करत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीkonkanकोकण