शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
2
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
3
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
4
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!
5
थेट मंत्र्यांच्या ताफ्यालाच पाठलाग करून अडवले, वादावादी, कारची तोडफोड करण्याचा प्रयत्न, कारण काय?
6
Powai Hostage: रोहित आर्या प्रकरणातील नवी माहिती, मुलांसोबत ऑडिशनसाठी गेलेले पालक म्हणाले...
7
Abhishek Sharma Record Breaking Fifty : जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं अभिषेक शर्माची विक्रमी खेळी
8
Rohit Arya: रोहित आर्याला मी वेगळे पैसे दिलेले, सरकारी बिलाशी संबंध नाही; दीपक केसरकरांची सारवासारव
9
प्रेयसीचा शो पाहण्यासाठी ५०० कोटी रुपयांचे सरकारी विमान वापरलं; काश पटेल वादाच्या भोवऱ्यात
10
कंडोम बनवणाऱ्या कंपनीचा शेअर करतोय मालामाल, खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; 2 महिन्यातच दिला बंपर परतावा!
11
तेलंगणामध्ये मोंथा वादळाचा कहर, १२ जणांचा मृत्यू; मुसळधार पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी, रस्तेही बंद
12
कोणता झेंडा घेऊ हाती अशी मनसैनिकांची अवस्था, राज ठाकरे कन्फ्यूज नेते; शिंदेसेनेची बोचरी टीका
13
Lenskart IPO: महागडा आहे का लेन्सकार्टचा आयपीओ? व्हॅल्यूएशनवरुन उपस्थित होताहेत प्रश्न, एक्सपर्ट म्हणाले...
14
अँड्रॉइड की अ‍ॅपल, मोबाईल घोटाळे रोखण्यात कोणती सिस्टीम चांगली? गुगलने केला धक्कादायक खुलासा
15
टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचताच आयसीसीने धमाका करून टाकला! ऑस्ट्रेलिया संघ बघतच राहिला...
16
सौदी अरेबिया फिफा विश्वचषकासाठी बांधणार 'स्काय स्टेडियम'; व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा?
17
संजय राऊत दोन महिने राहणार सार्वजनिक जीवनापासून दूर, समोर आलं चिंताजनक कारण, निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे गटाची चिंता वाढली
18
IND vs AUS :हेजलवूडचा भेदक मारा! तिलक वर्माच्या पदरी भोपळा; ४९ धावांत भारताचा अर्धा संघ तंबूत
19
Viral Video : व्वा! काय आयडिया आहे... मित्र फिरायला गेले अन् बिझनेस सुरू करून आले! होतंय कौतुक

स्वच्छ भारत अभियान : देवरूखात साकारणार सेंद्रीय खत निर्मिती प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 13:28 IST

यामुळे एका माणसाची बचत होणार आहे. नूतन गाड्या प्रत्यक्षात दाखल झाल्या आहेत. ओला कचरा, सुका कचरा व घातक कचरा अशा तीन प्रकारात कचरा घेतला जाणार आहे. नागरिकांनी या उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

ठळक मुद्दे- नवीन घंटागाड्या दाखल झाल्याने कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागणार - नागरिकांना आवाहन

देवरूख : देवरूख नगरपंचायतीला स्वच्छ भारत अभियानांतर्गत ३ घंटागाड्या उपलब्ध झाल्या असून, गाड्या देवरूख शहरात दाखल झाल्या आहेत. ही वाहने २६ जानेवारीपासून नागरिकांच्या सेवेत दाखल झाल्यामुळे देवरूखच्या कचºयाचा प्रश्न मार्गी लागण्यास हातभार लागला आहे. या कचºयावर प्रक्रिया करून सेंद्रीय खत निर्मितीचा प्रकल्प देवरूख नगरपंचायतीतर्फे लवकरच साकारला जाणार आहे.देवरूख शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी नगरपंचायतीमार्फत विविध उपक्रम राबविले जात आहेत. शहरातून कचरा गोळा करण्याठी सध्या ४ घंटागाड्या व १ ट्रॅक्टर कार्यरत आहे. शहराचा विचार करता या वाहनांची संख्या अपुरी पडत होती. हीच गरज ओळखून देवरूख नगर पंचायत प्रशासनाने १८ लाख रूपये कि मतीची तीन वाहने खरेदी केली आहेत. ही वाहने देवरूखनगरीत दाखल झाली आहेत.नवीन घंटागाडीची कचरा वाहून नेण्याची क्षमता एक टन इतकी आहे. गाडीतील कचरा हायड्रोलिक पध्दतीने बाहेर टाकला जातो. यामुळे एका माणसाची बचत होणार आहे. नूतन गाड्या प्रत्यक्षात दाखल झाल्या आहेत. ओला कचरा, सुका कचरा व घातक कचरा अशा तीन प्रकारात कचरा घेतला जाणार आहे. नागरिकांनी या उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. 

८५ लाखांच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पांतर्गत ३ घंटागाड्या, ५ हजार स्वेकर फुटाची बंदिस्त इमारत, एक शेडर मशीन, एक बेलिंग मशीन, क्रशिंग मशिन, वेविंग मशीन, ९ कंपोस्ट पीठ, पशुकार्ट मंजूर झाले आहे.- मृणाल शेट्ये, नगराध्यक्ष

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान