शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

स्वच्छ भारत अभियान : देवरूखात साकारणार सेंद्रीय खत निर्मिती प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 13:28 IST

यामुळे एका माणसाची बचत होणार आहे. नूतन गाड्या प्रत्यक्षात दाखल झाल्या आहेत. ओला कचरा, सुका कचरा व घातक कचरा अशा तीन प्रकारात कचरा घेतला जाणार आहे. नागरिकांनी या उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

ठळक मुद्दे- नवीन घंटागाड्या दाखल झाल्याने कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागणार - नागरिकांना आवाहन

देवरूख : देवरूख नगरपंचायतीला स्वच्छ भारत अभियानांतर्गत ३ घंटागाड्या उपलब्ध झाल्या असून, गाड्या देवरूख शहरात दाखल झाल्या आहेत. ही वाहने २६ जानेवारीपासून नागरिकांच्या सेवेत दाखल झाल्यामुळे देवरूखच्या कचºयाचा प्रश्न मार्गी लागण्यास हातभार लागला आहे. या कचºयावर प्रक्रिया करून सेंद्रीय खत निर्मितीचा प्रकल्प देवरूख नगरपंचायतीतर्फे लवकरच साकारला जाणार आहे.देवरूख शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी नगरपंचायतीमार्फत विविध उपक्रम राबविले जात आहेत. शहरातून कचरा गोळा करण्याठी सध्या ४ घंटागाड्या व १ ट्रॅक्टर कार्यरत आहे. शहराचा विचार करता या वाहनांची संख्या अपुरी पडत होती. हीच गरज ओळखून देवरूख नगर पंचायत प्रशासनाने १८ लाख रूपये कि मतीची तीन वाहने खरेदी केली आहेत. ही वाहने देवरूखनगरीत दाखल झाली आहेत.नवीन घंटागाडीची कचरा वाहून नेण्याची क्षमता एक टन इतकी आहे. गाडीतील कचरा हायड्रोलिक पध्दतीने बाहेर टाकला जातो. यामुळे एका माणसाची बचत होणार आहे. नूतन गाड्या प्रत्यक्षात दाखल झाल्या आहेत. ओला कचरा, सुका कचरा व घातक कचरा अशा तीन प्रकारात कचरा घेतला जाणार आहे. नागरिकांनी या उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. 

८५ लाखांच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पांतर्गत ३ घंटागाड्या, ५ हजार स्वेकर फुटाची बंदिस्त इमारत, एक शेडर मशीन, एक बेलिंग मशीन, क्रशिंग मशिन, वेविंग मशीन, ९ कंपोस्ट पीठ, पशुकार्ट मंजूर झाले आहे.- मृणाल शेट्ये, नगराध्यक्ष

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान