शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

मँगोनेटद्वारे अद्याप आंब्याची निर्यात नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 06:01 IST

परदेशात दर्जेदार आंब्याची निर्यात करून शेतकऱ्यांना चांगले अर्थाजन व्हावे यासाठी शासनाने ‘मँगोनेट’ सुविधा सुरू केली. गेली चार वर्षे ही योजना सुरू आहे परंतु गतवर्षी पहिल्यांदाच ‘मँगोनेट’ प्रणालीद्वारे जिल्ह्यातील तीन शेतक-यांचा आंबा कुवेत व रशियामध्ये निर्यात झाला होता. यावर्षी मँगोनेटद्वारे अद्याप निर्यात झालेली नाही. त्यामुळे या निर्यातीत रत्नागिरी जिल्हा पीछाडीवर आहे.

रत्नागिरी  - परदेशात दर्जेदार आंब्याची निर्यात करून शेतकऱ्यांना चांगले अर्थाजन व्हावे यासाठी शासनाने ‘मँगोनेट’ सुविधा सुरू केली. गेली चार वर्षे ही योजना सुरू आहे परंतु गतवर्षी पहिल्यांदाच ‘मँगोनेट’ प्रणालीद्वारे जिल्ह्यातील तीन शेतक-यांचा आंबा कुवेत व रशियामध्ये निर्यात झाला होता. यावर्षी मँगोनेटद्वारे अद्याप निर्यात झालेली नाही. त्यामुळे या निर्यातीत रत्नागिरी जिल्हा पीछाडीवर आहे.गतवर्षी मँगोनेट प्रणालीतंर्गत जिल्ह्यातील एकूण २ हजार ८४ शेतकºयांनी मँगोनेट प्रणालीद्वारे नोंदणी झाली होती. यावर्षी चिपळूण तालुक्यातील ३ व गुहागर तालुक्यातील २ मिळून एकूण ५ शेतकºयांनी नोंदणी केली आहे. शेतकºयांच्या अल्प प्रतिसादामुळेच दोनवेळा मुदतवाढ देण्यात आली होती. आंबा बागांची नोंदणी करण्यात आली आहे. गतवर्षी थेट रशिया व कुवेतसाठी आंबा निर्यात करण्यात आला होता. अनिकेत हर्षे (नेवरे), डॉ.खलिफे (राजापूर), सचिन लांजेकर (रत्नागिरी) यांनी आंबा निर्यात करण्याचा मान पटकाविला आहे. यावर्षी मँगोनेटद्वारे जिल्ह्यातून एकही आंबा निर्यात करण्यात आलेला नाही.जुन्या निकषांद्वारेच प्रक्रिया सुरूहापूसची साल पातळ आहे. परंतु ४७ अंश सेल्सियसला ५० मिनिटे आंब्यावर प्रक्रिया करावी अशी सूचना करण्यात आली होती. याबाबत कोकण कृषी विद्यापीठाने संशोधन करून अहवाल पुढे पाठविला होता. मात्र, त्यावर अद्याप कोणताही निर्णय न झाल्यामुळे जुन्या निकषांद्वारेच आंब्यावर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

टॅग्स :MangoआंबाMaharashtraमहाराष्ट्र