शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

रत्नागिरी तटरक्षक दलाच्या ताफ्यात नवी बोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 18:36 IST

costgard, boat, ratnagirinews भारतीय तटरक्षक दलाच्या सी झ्र ४५२ या ५४ इंटरसेप्टर बोटींच्या मालिकेतील ५२ व्या बोटीचे अनावरण तटरक्षक कमांडर (समुद्री पश्चिम क्षेत्र) अवर महानिर्देशक राजन बडगोत्रा, पीटीएम, टीएम यांच्याहस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा जयगड येथे झाले. यावेळी तटरक्षक दलाच्या पश्चिम क्षेत्राचे कमांडर महानिरीक्षक ए. पी. बडोला यांची प्रमुख उपस्थिती होती.

ठळक मुद्देरत्नागिरी तटरक्षक दलाच्या ताफ्यात नवी बोटपाचव्या बोटीचे जयगड येथे अनावरण

रत्नागिरी : भारतीय तटरक्षक दलाच्या सी झ्र ४५२ या ५४ इंटरसेप्टर बोटींच्या मालिकेतील ५२ व्या बोटीचे अनावरण तटरक्षक कमांडर (समुद्री पश्चिम क्षेत्र) अवर महानिर्देशक राजन बडगोत्रा, पीटीएम, टीएम यांच्याहस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा जयगड येथे झाले. यावेळी तटरक्षक दलाच्या पश्चिम क्षेत्राचे कमांडर महानिरीक्षक ए. पी. बडोला यांची प्रमुख उपस्थिती होती.अत्याधुनिक नेव्हीगेशन आणि संदेश सेंसर्स प्रणालीने युक्त अशा या बोटीत उष्णकटिबंदीय वातावरणात कार्यरत राहण्याची क्षमता आहे. ताशी ४५ नाविक मेल या वेगाने ही बोट समुद्रात संचार करू शकते. ही पूर्णत: भारतीय बनावटीची असून निर्मिती लार्सन व टुब्रो शिपयार्ड मर्यादित या कंपनीद्वारे सुरत येथे करण्यात आली आहे.

ही बोट २७ मीटर लांब असून, यामुळे १०५ टनचे विस्थापन होणार आहे. याची इंधन क्षमता ताशी २५ समुद्र मैल या वेगाने सुमारे ५०० समुद्र मैल असेल. या जहाजाची प्राथमिक भूमिका तस्करी प्रतिबंध, सागरी गस्त, शोध आणि बचाव यासारखी विविध कामे पार पाडणे ही असेल. या जहाजासाठी एक अधिकारी आणि १४ नाविकांची तुकडी तैनात असेल.तटरक्षक दलाच्या ताफ्यामध्ये सामील झाल्यानंतर आयसीजीएस सी - ४५२ ही बोट जयगड येथे तैनात राहणार आहे. या बोटीच्या कमान अधिकारी पदाची जबाबदारी सहाय्यक कमांडंट अमोघ शुक्ला यांच्यावर सोपविण्यात आली आहे. आयसीजीएस सी - ४५२ हे भारतीय तटरक्षक अवस्थान रत्नागिरीच्या अधीनस्त असलेले पाचवे जहाज असून या बनवटीचे हे तिसरे जहाज आहे. हे जहाज भारतीय तटरक्षक अवस्थान रत्नागिरीची विविध कार्ये पार पाडण्याची क्षमता वाढविणार आहे. जलक्षेत्रामध्ये घुसखोरी, तस्करी आणि अवैधरित्या बेकायदेशीर कामे रोखण्यास ही बोट मदत करेल.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीboat clubबोट क्लब