शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

नाणार प्रकल्पाला सर्वांचाच विरोध नाही, निवेदनात समितीने केले नमूद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 05:24 IST

राजापूर तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला १00 टक्के लोकांचा विरोध आहे, असे चित्र निर्माण केले जात असले, तरी आम्हाला प्रकल्प हवा आहे, अशी भूमिका अनेक ग्रामस्थ व व्यावसायिकांनी घेतली आहे.

रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला १00 टक्के लोकांचा विरोध आहे, असे चित्र निर्माण केले जात असले, तरी आम्हाला प्रकल्प हवा आहे, अशी भूमिका अनेक ग्रामस्थ व व्यावसायिकांनी घेतली आहे. उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष द. म. सुकथनकर यांनी आपल्या निवेदनात ही बाब अधोरेखित केली आहे. जवळपास २0 टक्के लोकांनी आपली जमीन प्रकल्पाला देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे.राजापूर तालुक्यातील नाणार, सागवे परिसरातील १४ गावांमध्ये आणि सिंधुदुर्गातील देवगड तालुक्यातील दोन गावांमध्ये रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित आहे. त्यासाठी तीन पेट्रोलियम कंपन्यांनी एकत्र येऊन रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स कंपनी स्थापन केली आहे. या प्रकल्पाला सर्व ग्रामस्थांचा विरोध आहे, असेच चित्र आतापर्यंत समोर येत होते. मात्र या प्रकल्पाला पाठिंबा देणारे ग्रामस्थही आहेत.सुकथनकर समितीच्या बैठकीच्या पहिल्या सत्रात अनेक संघटना, संस्थांचे लोक समितीला भेटून आपले म्हणणे सादर करून गेले. त्यात डॉक्टर्स, वकील, बागायतदार, व्यापारी, हॉटेल मालक, आयटीआय विद्यार्थी यांचा समावेश होता. त्यांनी दिलेल्या निवेदनांचा सूर हा प्रकल्प उभारणीस अनुकुल आणि समर्थनीय होता, असे सुकथनकर यांनी सांगितले.मात्र प्रकल्प ज्या गावांमध्ये येत आहे, तेथील ग्रामपंचायतींनी प्रकल्प नको, असे ठराव केले आहेत.

टॅग्स :Nanar Refineryनाणार तेल शुद्धिकरण प्रकल्पRatnagiriरत्नागिरी