शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

मुंबई काँग्रेसकडून पूरग्रस्तांसाठी अन्नधान्यासह डॉक्टरांची पथके येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:32 IST

राजापूर : रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुंबई काँग्रेसतर्फे जिल्हावार मदत अभियान हाती घेण्यात आले आहे. पूरपीडितांना अन्नधान्याच्या ...

राजापूर : रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुंबई काँग्रेसतर्फे जिल्हावार मदत अभियान हाती घेण्यात आले आहे. पूरपीडितांना अन्नधान्याच्या सामुग्रीसह वैद्यकीय तपासणीसाठी डॉक्टरांची पथके महाड, पोलादपूर, खेड, चिपळूण, संगमेश्वर तसेच राजापूर तालुक्यात येणार आहेत.

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या मदत अभियानाची रुपरेखा आखण्यात आली. या बैठकीला मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, आमदार अमिन पटेल, ज्येष्ठ नेते मधू चव्हाण, माजी खासदार हुसेन दलवाई, रवी राजा, चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री सुरेश शेट्टी, विधानपरिषदेच्या माजी सदस्य हुस्नबानू खलिफे आदींसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

कोकणात २२ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे चिपळूण, खेड, राजापूर येथे व्यापारी तसेच नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. चिपळूणमधील नुकसानाची तीव्रता भयावह आहे. बऱ्याच ठिकाणी ४८ तासांपेक्षा अधिक काळ पुराचे पाणी राहिल्याने सध्या चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. या चिखलामुळे आणि पुराच्या पाण्याने रोगराई पसरण्याची भीती आहे. यासाठी अन्नधान्याच्या जोडीला डॉक्टरांची पथकेही पूरपीडितांच्या तपासणीसाठी येणार आहेत. मुंबई काँग्रेसकडून नियोजन पूर्ण होताच येत्या दोन दिवसात ही पथके दोन्ही जिल्ह्यांत दाखल होणार आहेत.