शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
प्रशांतचा प्रेमसंबंधानंतर लग्नास नकार, 'मी आत्महत्या करेन' असे मेसेज करत संपवलं जीवन! नवीन खुलासा
3
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
4
सोन्या-चांदीच्या किंमतीत आज मोठी घसरण; १३ दिवसांत Gold ₹११,६२१ आणि Silver ₹३२,५०० नं झाली स्वस्त
5
“उडता भाला कशाला अंगावर घेता, आमचा प्रश्न निवडणूक आयोगाला, भाजपाला नाही”; मनसेची टीका
6
मद्यपी कर्मचाऱ्यांना एसटीत थारा नाही; मद्यपान करून कर्तव्य बजावणाऱ्या ७ जणांवर कारवाईचा बडगा
7
टॅक्स स्लॅबमध्ये मोठा बदल होणार? ५० लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर '३०% टॅक्स' नको; उद्योग संघटनेची मोठी मागणी
8
एका 'Kiss' नं रिक्षाचालकाला बनवलं सेलिब्रिटी; २ दिवस फाईव्ह स्टार हॉटेलला राहिला, त्यानंतर...
9
बांधकाम सुरू असलेला रेल्वे पुलावरून क्रेन कोसळली, वाहन चिरडली, दोघांचा जागीच मृत्यू
10
VIRAL : गालावर खळी, डोळ्यात धुंदी.. तरुणीने फारच मनावर घेतलं अन् पुढे काय केलं बघाच! व्हायरल होतोय व्हिडीओ
11
Groww IPO: डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
12
बॉलिंग मशीनने घेतला युवा क्रिकेटपटूचा बळी, सराव करताना चेंडू डोक्याला लागला आणि...
13
मोहम्मद अझरूद्दीन लवकरच घेणार मंत्रिपदाची शपथ; काँग्रेस त्याच्यावर इतकी 'मेहेरबान' का?
14
'इक्कीस'मध्ये अगस्त्य नंदासोबत झळकणारी अभिनेत्री कोण? अक्षय कुमारसोबत आहे कनेक्शन
15
हिरोशिमावर टाकलेल्या बॉम्बपेक्षा १०० पट पॉवरफूल; किती खतरनाक आहे रशियाचा पोसायडॉन? 
16
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
17
देवळात गेल्यावर तुम्ही योग्य पद्धतीने देवाचे दर्शन घेता का? १० महत्त्वाच्या गोष्टी पाळाच!
18
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
19
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
20
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण

चीनच्या सीमेपेक्षा अधिक पोलिस बारसूत, खासदार विनायक राऊतांची सरकारवर टीका

By मनोज मुळ्ये | Updated: April 26, 2023 15:19 IST

शिंदे सरकार दडपशाहीने रिफायनरी प्रकल्प रेटून नेण्याचे काम करत असल्याचा केला आरोप

राजापूर : चीनच्या सीमेवर नाहीत, इतक्या पोलिसांची छावणी भूमिपुत्रांचा आवाज दाबण्यासाठी बारसूमध्ये तैनात करण्यात आली आहे आणि दमनशाहीने रिफायनरी प्रकल्प रेटून नेण्याचे काम शिंदे सरकार करत आहे, असा आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला.बुधवारी त्यांनी बारसू येथे जमलेल्या ग्रामस्थांची भेट घेतली. त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उद्योगमंत्री आणि स्थानिक पोलिसांवर कडाडून टीका केली. पोलिसी बळावर भूमिपुत्रांचा आवाज दाबून टाकायचा सरकारचा डाव असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.भेटीसाठी वेळ मागणाऱ्या रिफायनरी विरोधी संघटनेच्या निवेदनला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उद्योगमंत्री यांनी केराची टोपली दाखवली असल्याचेही ते म्हणाले. २०२१ साली उदय सामंत यांनी रिफायनरीला विरोध केला होता. आता तेच यासाठी पुढाकार घेत आहेत. मोठे प्रकल्प ते गुजरातला पाठवतात, असा आरोपही त्यांनी केला. २०२४ नंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार  येईल, असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीNanar Refineryनाणार तेल शुद्धिकरण प्रकल्पVinayak Rautविनायक राऊत Policeपोलिस