शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

रत्नागिरीतील मिरकरवाडातील गाळ उपसा सुरू, ड्रेझर, बार्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 12:55 IST

रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा मच्छीमारी बंदराच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू झाले आहे. या टप्प्याअंतर्गत प्रथम बंदरातील गाळ उपसण्याचे काम सुरू झाले आहे. त्यासाठी अत्याधुनिक फ्लोटिंग ड्रेझर तसेच बार्जही आणण्यात आली आहे.

ठळक मुद्देमिरकरवाडा मच्छीमारी बंदराच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू दुसऱ्या टप्प्यासाठी ७२ कोटींच्या खर्चाला मंजुरीबंदरातील २ लाख ८१ हजार क्युबिक मीटर गाळाचा उपसा केला जाणार

रत्नागिरी ,दि. ११ : शहरातील मिरकरवाडा मच्छीमारी बंदराच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू झाले आहे. या टप्प्याअंतर्गत प्रथम बंदरातील गाळ उपसण्याचे काम सुरू झाले आहे. त्यासाठी अत्याधुनिक फ्लोटिंग ड्रेझर तसेच बार्जही आणण्यात आली आहे. बंदराच्या दुसऱ्या टप्प्यातील या कामासाठी ७१ कोटी ८० लाख रुपये खर्चाला मंजुरी मिळाली आहे.जिल्ह्यातील मिरकरवाडा हे सर्वात मोठे मच्छीमारी बंदर आहे. राज्यात व केंद्रात कॉँग्रेस व घटक पक्षांचे सरकार असताना तत्कालिन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी खास दुसऱ्या टप्प्यातील कामांना व निधीलाही मंजुरी दिली होती. मात्र, गेल्या तीन वर्षात हे काम रेंगाळलेले होते. आता या कामाला गती मिळाली असून, दुसऱ्या टप्प्यातील गाळ उपसा करण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. बंदरातील २ लाख ८१ हजार क्युबिक मीटर गाळाचा उपसा केला जाणार आहे.दुसऱ्या टप्प्यातील बंदराजवळील समुद्रात ६७५ मीटर लांबीच्या ब्रेकवॉटर वॉलला मंजुरी देण्यात आली होती. त्यातील ५२५ मीटर वॉलचे काम पूर्ण झाले आहे. या बंदरात ज्या चॅनेलने मच्छीमारी नौका ये-जा करतात, त्या चॅनेलमधील गाळ काढण्याचे काम दोन दिवसांपूर्वी सुरू करण्यात आले आहे.

६०० क्युबिक मीटर गाळ उपसा क्षमता असलेली बार्ज आणि फ्लोटिंग ड्रेझरही यासाठी बंदरात कार्यरत झाला आहे. त्यामुळे आता जलदगतीने गाळ उपसा होईल, असा विश्वास मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यानी व्यक्त केला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीGovernmentसरकार