शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

हेवेदावे बाजूला ठेवून एकत्रित निवडणुकीला सामोरे जाऊया : रवींद्र चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2024 18:23 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क अडरे (चिपळूण) : लोकसभा निवडणुकीत असणाऱ्या मतदाराला आम्ही सर्व एकच आहोत, असा विश्वास द्या. आपापसातील हेवेदावे ...

लाेकमत न्यूज नेटवर्कअडरे (चिपळूण) : लोकसभा निवडणुकीत असणाऱ्या मतदाराला आम्ही सर्व एकच आहोत, असा विश्वास द्या. आपापसातील हेवेदावे बाजूला ठेवून निवडणुकीला सामोरे जाऊया, असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी चिपळूण येथील महायुतीच्या मेळाव्यात केले.

रवींद्र चव्हाण पुढे म्हणाले की, ही निवडणूक देशासाठी महत्त्वाची असून, देशाचे सक्षमपणे नेतृत्व कोण करू शकतो? हे मतदारांना समजावून सांगा. कोणी भावनिक आवाहन करतील. मात्र, आपण सर्वांनी मोदींविषयी मतदारांमध्ये आत्मविश्वास निर्माण करा, असे सांगितले.

आमदार शेखर निकम म्हणाले की, राज्यघटना बदलण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न असल्याचा अपप्रचार विरोधकांकडून होत आहे. मात्र, गेली दहा वर्षे एकहाती सत्ता असतानाही हा प्रयत्न झाला नाही आणि तसा कोणी प्रयत्नही करणार नाही. यामुळे विरोधकांच्या अपप्रचाराला कोणी बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. भाजप उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस रामदास राणे यांनी सूत्रसंचालन केले.

यावेळी आमदार शेखर निकम, माजी आमदार मधुकर चव्हाण, माजी आमदार डॉ. विनय नातू, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अतुल काळसेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस जयंद्रथ खताते, भाजप उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे, भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा चित्रा चव्हाण आदी उपस्थित होते.

टॅग्स :ratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्ग