शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

परशुराम घाटात पुन्हा दरड कोसळली, ९ जुलै पर्यंत वाहतूक बंदच राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 19:08 IST

दरड कोसळल्यास जिवीतहानी होऊ शकते. यामुळे घाट मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट पावसामुळे धोकादायक बनल्याने या मार्गावरील वाहतूक दोन दिवसांपासून बंद आहे. तालुक्यात मुसळधार पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे चौपदरीकरणासाठी डोंगर कटाई केलेल्या परशुराम घाटात सातत्याने दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. आज, बुधवारी दुपारी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी घाटाची पाहणी करण्यासाठी आले असतानाच अधिकाऱ्यांसमोरच पुन्हा दरड कोसळण्याची घटना घडली. त्यामुळे ९ जुलै पर्यंत या मार्गावरील वाहतूक बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.परशुराम घाटात शनिवारी (दि.२) रात्री दरड कोसळण्याची घटना घडल्यानंतर रात्री ३ वाजेपर्यंत घाटातील वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यानंतर सातत्याने दरडी कोसळण्याच्या घटना घडतच आहेत. कल्याण टोलवेज या कंपनीच्या हद्दीत असलेल्या कामाच्या ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना नियमीत सुरू आहेत. डोंगरात काही ठिकाणी भेगा पडल्या आहेत. त्यामुळे तेथे धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. घाटात ठरावीक ठिकाणीच दरडी कोसळण्याचा अधिक संभव आहे.घाटातील वाहतूक सुरू असतानाच दरड कोसळल्यास जिवीतहानी होऊ शकते. यामुळे घाट मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीlandslidesभूस्खलन