शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

किरण सामंत लोकसभेला उभे राहिले तर ३ लाखांच्या फरकाने जिंकतील, मंत्री उदय सामंतांनी व्यक्त केला विश्वास

By मनोज मुळ्ये | Updated: September 14, 2023 18:00 IST

'आम्ही नागपूर मागितले तर कसे दिसेल'

रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीला शिवसेनेकडून कोणाला उमेदवारी मिळेल, हे अजून निश्चित नाही. निवडणुकीला उभे राहायचे की नाही, हा निर्णय माझे थोरले बंधू किरण सामंत स्वत: घेतील. मात्र जर ते उभे राहिले तर शिवसेना, भाजप आणि मित्रपक्षांच्या मदतीने तीन लाखांच्या फरकाने निवडून येतील, याची मला खात्री आहे, असे राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.उद्योजक किरण सामंत अनेक वर्षे राजकारणात कार्यरत आहेत. मात्र ते नेहमी पडद्यामागे होते. शिंदे सरकार सत्तेत आल्यापासून ते पडद्यासमोर येऊन कार्यरत झाले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचे संभाव्य उमेदवार म्हणून त्यांचे नाव चर्चेत आहे. कार्यकर्ते, नेते त्यांना आग्रह करत आहेत. याबाबत प्रथमच मंत्री उदय सामंत यांनी भाष्य केले आहे.माझ्या राजकारणाचे निर्णय मी घेतो. तसेच त्यांच्या राजकारणाबाबतचा निर्णय ते स्वत: घेतील. ते सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात कार्यरत आहेत. जर त्यांनी उभे राहण्याचे ठरवले आणि शिवसेनेने त्यांना उमेदवारी दिली तर शिवसेना, भाजप आणि मित्रपक्षांच्या मदतीने ते तीन लाखांच्या फरकाने विजयी होतील, याची मला खात्री आहे, असे मंत्री सामंत म्हणाले. त्यांची स्वत:ची तशी मानसिकता व्हायला हवी आणि त्यांनी ती करावी, असे मी तुमच्यामार्फतच सांगतो, असेही मंत्री सामंत मिश्किलपणे म्हणाले.

लोकसभेची जागा भाजप लढवणार, असे भाजपचे प्रमोद जठार म्हणाले आहेत. या त्यांच्या भावना आहेत. कदाचित ते इच्छुक असतील. मला माहिती नाही. अर्थात उद्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, रत्नागिरी भाजप लढवेल ते त्यांचे अधिकार आहेत. त्यावर ते, एकनाथ शिंदे निर्णय घेतील, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.

आम्ही नागपूर मागितले तर कसे दिसेललोकसभेसाठी आमचे कार्यकर्ते नागपूरची जागा लढवतो म्हणाले तर कसे दिसेल? मतदार संघाची मागणी कोणीही करु शकतो. पण ती संयुक्तिक असायला हवी, एवढंच आपले मत असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीShiv SenaशिवसेनाUday Samantउदय सामंतlok sabhaलोकसभा