शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
2
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
3
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
4
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
5
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
6
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
8
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
9
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
10
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
11
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
12
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
13
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
14
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
15
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
16
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
17
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
18
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
19
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
20
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

किरण सामंत लोकसभेला उभे राहिले तर ३ लाखांच्या फरकाने जिंकतील, मंत्री उदय सामंतांनी व्यक्त केला विश्वास

By मनोज मुळ्ये | Updated: September 14, 2023 18:00 IST

'आम्ही नागपूर मागितले तर कसे दिसेल'

रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीला शिवसेनेकडून कोणाला उमेदवारी मिळेल, हे अजून निश्चित नाही. निवडणुकीला उभे राहायचे की नाही, हा निर्णय माझे थोरले बंधू किरण सामंत स्वत: घेतील. मात्र जर ते उभे राहिले तर शिवसेना, भाजप आणि मित्रपक्षांच्या मदतीने तीन लाखांच्या फरकाने निवडून येतील, याची मला खात्री आहे, असे राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.उद्योजक किरण सामंत अनेक वर्षे राजकारणात कार्यरत आहेत. मात्र ते नेहमी पडद्यामागे होते. शिंदे सरकार सत्तेत आल्यापासून ते पडद्यासमोर येऊन कार्यरत झाले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचे संभाव्य उमेदवार म्हणून त्यांचे नाव चर्चेत आहे. कार्यकर्ते, नेते त्यांना आग्रह करत आहेत. याबाबत प्रथमच मंत्री उदय सामंत यांनी भाष्य केले आहे.माझ्या राजकारणाचे निर्णय मी घेतो. तसेच त्यांच्या राजकारणाबाबतचा निर्णय ते स्वत: घेतील. ते सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात कार्यरत आहेत. जर त्यांनी उभे राहण्याचे ठरवले आणि शिवसेनेने त्यांना उमेदवारी दिली तर शिवसेना, भाजप आणि मित्रपक्षांच्या मदतीने ते तीन लाखांच्या फरकाने विजयी होतील, याची मला खात्री आहे, असे मंत्री सामंत म्हणाले. त्यांची स्वत:ची तशी मानसिकता व्हायला हवी आणि त्यांनी ती करावी, असे मी तुमच्यामार्फतच सांगतो, असेही मंत्री सामंत मिश्किलपणे म्हणाले.

लोकसभेची जागा भाजप लढवणार, असे भाजपचे प्रमोद जठार म्हणाले आहेत. या त्यांच्या भावना आहेत. कदाचित ते इच्छुक असतील. मला माहिती नाही. अर्थात उद्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, रत्नागिरी भाजप लढवेल ते त्यांचे अधिकार आहेत. त्यावर ते, एकनाथ शिंदे निर्णय घेतील, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.

आम्ही नागपूर मागितले तर कसे दिसेललोकसभेसाठी आमचे कार्यकर्ते नागपूरची जागा लढवतो म्हणाले तर कसे दिसेल? मतदार संघाची मागणी कोणीही करु शकतो. पण ती संयुक्तिक असायला हवी, एवढंच आपले मत असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीShiv SenaशिवसेनाUday Samantउदय सामंतlok sabhaलोकसभा