शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

ते फक्त राजन साळवी यांचे मत : विनायक राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 19:55 IST

Jaitapur atomic energy plant Ratnagiri- रिफायनरी प्रकल्प विनाशकारी असल्याने तो रद्द करण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला. आता कोणत्याही परिस्थितीत या प्रकल्पाचा पुनर्विचार होणार नाही. आमदार राजन साळवी यांनी याबाबत मांडलेले मत हे त्यांचे वैयक्तिक मत आहे, अशी प्रतिक्रिया खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देते फक्त राजन साळवी यांचे मत खासदार विनायक राऊत यांचे स्पष्टीकरण

रत्नागिरी : रिफायनरी प्रकल्प विनाशकारी असल्याने तो रद्द करण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला. आता कोणत्याही परिस्थितीत या प्रकल्पाचा पुनर्विचार होणार नाही. आमदार राजन साळवी यांनी याबाबत मांडलेले मत हे त्यांचे वैयक्तिक मत आहे, अशी प्रतिक्रिया खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केली आहे.जर स्थानिकांना हवा असेल तर नाणार प्रकल्पाबाबत पुनर्विचार केला जाईल, असे मत आमदार साळवी यांनी एका वाहिनीशी बोलताना व्यक्त केले होते. त्याबाबत बोलताना राऊत यांनी, रिफायनरी प्रकल्पाचा पुनर्विचार अशक्य असल्याचे ठामपणे सांगितले.

आमदार साळवी यांनी व्यक्त केलेले मत हे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना पक्ष किंवा महाविकास आघाडी सरकारचे मत नाही. ते मत फक्त त्यांचे वैयक्तिक मत आहे, असेही राऊत म्हणाले.

टॅग्स :Jaitapur atomic energy plantजैतापूर अणुऊर्जा प्रकल्पVinayak Rautविनायक राऊत Ratnagiriरत्नागिरीRajan Salviराजन साळवीShiv Senaशिवसेना