शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
7
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
8
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
9
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
10
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
11
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
12
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
13
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
14
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
15
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
16
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
17
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
18
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
19
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
20
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!

दापोलीच्या उष्णतेत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:23 IST

दापोली : ताैक्ते चक्रीवादळानंतर झालेल्या पावसामुळे काही दिवस थंडावा जाणवत असतानाच, शनिवारपासून पुन्हा उष्णतेत वाढ झाली आहे. यामुळे नागरिक ...

दापोली : ताैक्ते चक्रीवादळानंतर झालेल्या पावसामुळे काही दिवस थंडावा जाणवत असतानाच, शनिवारपासून पुन्हा उष्णतेत वाढ झाली आहे. यामुळे नागरिक पुन्हा हैराण झाले आहेत. मात्र, याचा फायदा शेतीच्या कामांना होणार असल्याचे जाणकार व्यक्तींकडून सांगण्यात येत आहे.

दापोलीचे कमाल तापमान ३२.१ तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअस इतका नोंदविण्यात आले आहे. वादळ झाल्यामुळे शेतीच्या भाजणीत अडचण आली होती. मात्र, गेले दोन दिवस उष्णता वाढल्याने, जमिनीची भाजणी करण्यासाठी पोषकता निर्माण झाली आहे. या उष्णतेला नागरिक मात्र त्रस्त झाले आहेत. शहरात थंडपेयाची दुकाने बंद असल्यामुळे नागरिक घरच्या घरीच लिंबू सरबत, कोकब सरबत अशी पेये बनवत आहेत, तर पंखा, एसीचा वापर अधिक केला जात आहे. त्यामुळे अनेक नागरिक पावसाची वाट पाहत आहेत. सध्या शेतकऱ्यांनी शेतीची भाजावळ केली आहे, तरी गावोगाव कोविड रुग्ण सापडल्याने शेतकऱ्यांनी ही शेतीची कामेही थांबविली होती, तर काही शेतकऱ्यांच्या शेतीची अद्याप भाजावळ झालेली नाही. मात्र, त्यात पाऊसही पडल्याने जमिनी ओल्या झाल्या, परंतु पुन्हा उन्हाचा कडाका वाढला असल्यामुळे शेतकरी भाजावळीच्या नियोजनाला लागले आहेत.