शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

वाहतुकीचा नियम पाळला नाहीत तर दंडाचा बडगा नक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 18:43 IST

Trafic Ratnagiri - वाहतुकीचे नियम विविध कारणांनी मोडणाऱ्या चालकांवर जिल्हा वाहतूक शाखेने आता कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे कारवाईच्या कचाट्यात सापडणाऱ्या चालकावर आता कारवाईचे संदेश अगदी मोबाईलवरही येत आहे. वाहतूक शाखेने जानेवारी ते डिसेंबर २०२० या वर्षभरात विविध प्रकारच्या १ लाख १२ हजार ३५३ जणांवर कारवाई करून तब्बल ३ कोटी १७ लाख ४१ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

ठळक मुद्देवाहतुकीचा नियम पाळला नाहीत तर दंडाचा बडगा नक्कीवाहतूक शाखेने वर्षभरात केल्या १,१२,३५३ कारवाई

शोभना कांबळेरत्नागिरी : वाहतुकीचे नियम विविध कारणांनी मोडणाऱ्या चालकांवर जिल्हा वाहतूक शाखेने आता कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे कारवाईच्या कचाट्यात सापडणाऱ्या चालकावर आता कारवाईचे संदेश अगदी मोबाईलवरही येत आहे. वाहतूक शाखेने जानेवारी ते डिसेंबर २०२० या वर्षभरात विविध प्रकारच्या १ लाख १२ हजार ३५३ जणांवर कारवाई करून तब्बल ३ कोटी १७ लाख ४१ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक शिरीष सासने आणि त्यांच्या टीमने जिल्हा पोलीस पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली धडक कारवाईला प्रारंभ केला आहे. गेल्या वर्षभरात विविध प्रकारच्या १ लाख १२ हजार ३५३ इतक्या कारवाई करून त्यातून दंड वसूल केला आहे.या कारवाईत विनाहेल्मेट, विना सीटबेल्ट, धोकादायक स्पीड, वाहन चालविताना मोबाईलचा वापर, रेड सिग्नल तोडणे, विना इन्शुरन्स, विना परवाना, नो पार्किंगमध्ये वाहन लावणे, प्रवेश निषिद्ध असलेल्या मार्गावरून गाडी नेणे, ट्रिपल सीट नेणे, म्युझिकल हॉर्न, आदी अन्य बाबींचा समावेश आहे. मात्र, काहीवेळा पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याचे पाहून अनेकजण दुर्लक्ष करतात.तर वाहनपरवाना रद्द...लाल सिग्नल तोडला, मोबाईलवर संभाषण तसेच मद्यप्राशन करून वाहन चालविल्यास त्या चालकावर दंडात्मक कारवाई करतानाच त्याचा वाहन परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित होतो.

वाहनचालकांनी आपल्या सुरक्षिततेसाठी वाहतुकीच्या नियमांचे पालन करायला हवे. अनेक अपघात हे चालकाच्या चुकीमुळे होत असतात. त्यामुळे काही वेळा समोरच्याच्या अपघाताला कारणीभूत होतो.शिरीष सासने, पोलीस निरीक्षक

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीRatnagiriरत्नागिरी